शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
2
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
3
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
4
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
5
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
6
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
7
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
8
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

भारत यात्रा : बाल अत्याचारविरुध्द ‘सुरक्षित बालपण...सुरक्षित भारत’ची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:36 AM

नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भारत यात्रे’च्या स्वरुपात राष्टÑव्यापी मोर्चा ११ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. याअंतर्गत अद्याप भारत यात्रेच्या सहा गटांनी तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आदि राज्यांमधून मार्गस्थ होत बाल शोषण व लैंगिक अत्याचाराच्या भीषण समस्येविरुध्द जनजागृती करत नागरिकांचे लक्ष वेधले

ठळक मुद्देकिसी भी बालक, महिलाके खिलाफ अत्याचार व शोषण देखता हूं तो आवाज उठाऊं गा...’ अशी शपथ ‘भारत यात्रा’फेरीने शहरातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ची हाक नाशिककरांना दिली.

नाशिक : ‘मैं भारत को सुरक्षित बनाने के लिये, प्रयास करुंगा, किसी भी बालक, महिलाके खिलाफ अत्याचार व शोषण देखता हूं तो आवाज उठाऊं गा...’ अशी शपथ घेत शेकडो बालक व विद्यार्थी एकत्र आले. बाल अत्याचाराविरुध्द जनजागृतीच्या उद्देशाने ‘भारत यात्रा’फेरीने शहरातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ची हाक नाशिककरांना दिली.नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भारत यात्रे’च्या स्वरुपात राष्टÑव्यापी मोर्चा ११ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. याअंतर्गत अद्याप भारत यात्रेच्या सहा गटांनी तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आदि राज्यांमधून मार्गस्थ होत बाल शोषण व लैंगिक अत्याचाराच्या भीषण समस्येविरुध्द जनजागृती करत नागरिकांचे लक्ष वेधले आहे. भारत यात्रेचे सहा गट देशभर प्रवास करत असून सत्यार्थी यांचे पुत्र भुवन रिभू हे स्वत: शहरात रविवारी (दि.१) भारत यात्रेच्या जथ्थ्यासह दाखल झाले.

शहरातील एन.जी.ओ. फोरमच्या विविध स्वयंसेवी संस्थांसह परिचारिका महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी, महापालिका व खासगी शाळांचे विद्यार्थी ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने जमले होते. दरम्यान, रिभू यांनी उपस्थितांना बाल शोषणाविरुध्द आवाज उठविण्याची शपथ दिली. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेता दिनकर पाटील, नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, निशिकांत पगारे आदि उपस्थित होते.रिभू यांनी यावेळी प्रास्ताविकातून भारत यात्रा व त्यामागील उद्देश समजावून सांगितला. यानंतर मैदानावरून भारत यात्रा फेरीला प्रारंभ करण्यात आला. यात्रा ईदगाह मैदान, त्र्यंबकरोडने, अण्णा भाऊ साठे चौकातून मार्गस्थ होत शालीमार, नेहरू उद्यानामार्गे एम.जी.रोडवरून सीबीएसमार्गे ईदगाह मैदानावर सकाळी अकरा वाजता यात्रेचा समारोप करण्यात आला.