शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

आॅनलाइन आरटीआयसंदर्भात कार्यवाही करायची कशी? महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 05:30 IST

नवीन आलेल्या सरकारने डिजिटल इंडियाचा गाजावाजा करीत सारे काही आॅनलाइन आणण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीतील प्रभावी शस्त्र म्हणून ओळखला जाणारा माहितीचा अधिकारही आॅनलाइन करण्यात आला.

- सीमा महांगडेमुंबई : नवीन आलेल्या सरकारने डिजिटल इंडियाचा गाजावाजा करीत सारे काही आॅनलाइन आणण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीतील प्रभावी शस्त्र म्हणून ओळखला जाणारा माहितीचा अधिकारही आॅनलाइन करण्यात आला. मात्र, दिव्याखाली अंधार असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. आॅनलाइन आरटीआय संदर्भात काय कार्यवाही करावी लागते, याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले नसल्यामुळे माहिती देण्यास उशीर झाल्याचे कारण दिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी मुंबई राज्य टंचाई निवारण निधीची जिल्हानिहाय आकडेवारी, स्थलनिहाय सविस्तर माहिती महसूल खात्याकडून मागविली होती. त्यांनी आॅनलाइन आरटीआय दाखल केला होता. मात्र, त्यांना त्यांच्या पहिल्या अर्जात माहिती अधिकाऱ्यांकडून कोणतीही अपेक्षित माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी द्वितीय अर्ज दाखल केला. मात्र, ती माहितीही त्यांना वेळेत मिळाली नाही.माहिती अधिकार नियमांप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक असते. मात्र, उगले यांना ती मिळाली नाही. राज्य माहिती आयोगाने महसूल व वन विभागाच्या जन माहिती अधिकाºयांना व कक्ष अधिकाºयांना खुलासा करण्यास सांगितले. यात आॅनलाइन आरटीआय प्रणालीचा लॉगइन आयडी व पासवर्ड नसल्याने, तसेच कक्ष अधिकाºयांना कशाप्रकारे कार्यवाही केली जाते, याचे प्रशिक्षण देण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.सरकारने सगळ्या योजना आॅनलाइन करीत, डिजिटायझेशन व पारदर्शकता राखण्यात येत असल्याचा दावा केला. मात्र, शासनाचे अधिकारी स्वत:च त्यांच्या कार्यपद्धतीची लक्तरे चव्हाट्यावर आणत आहेत. जनतेला डिजिटल करण्याआधी शासनाने अधिकाºयांना त्याचे प्रशिक्षण दिले, तर ते जास्त योग्य ठरेल.- सागर उगले, माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताonlineऑनलाइनGovernmentसरकार