शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बेळगावात मुसळधार पाऊस, १५ पूल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 13:05 IST

आलमट्टी धरणाची आवक ८,३९४५ असून ६४,२०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

-प्रकाश बेळगोजी 

बेळगाव - गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्यातील सात नद्यांतून पाण्याची आवक वाढली आहे, ही आनंदाची बाब आहे. घटप्रभा नदीतून 25765 क्युसेक, मार्कंडेय नदीतून 1454 क्युसेक, हिप्परगी बॅरेजमधून 91200 क्युसेकची आवक व तेवढ्याच प्रमाणात पाणी वाहत आहे.

आलमट्टी धरणाची आवक ८,३९४५ असून ६४,२०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण १५ पूल पाण्याखाली गेले असून या पुलांपासून अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पर्यायी मार्गाने जोडण्यात आली आहे.भोजवडी कन्नूर, धुडगंगा नदीवर बांधलेला कारदगा भोज पूल, दूध गंगा नदीवर बांधलेला जत्राट भिवशी पूल, वेदगंगा नदीवर बांधलेला कन्नूर बरवडा अकोला-सिडना पूल, वेदगंगा नदीवर बांधलेला हुन्नरगी-ममदापूर पूल, चिकोडी तालुक्यातील मलिकवाड दत्तवाड पुल वेदगंगा नदीवर बांधलेला पूल.

हिरण्यकेशी नदीवरील उराणी कोचरी जोडणारा पूल, कृष्णा नदीवरील मांजरी भवनसौंदत्ती पूल, हालात्री धरण ओलांडून खानापुरा हेमडगा पूल, कृष्णा नदीवरील मंगळवती राजापूर पूल, वेदगंगा नदीवरील भोजवडी निप्पाणी पूल आणि घटप्रभा नदी, शेट्टीहल्ली मरनहोळ मार्गावरील एकूण 15 पूल पाण्याखाली गेले असून 15 पुलावरून जाणारी रहदारी पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे .जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी नदीच्या पात्रात न जाण्याचा इशारा दिला असून, सर्व बुडीत पुलांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून हे पूल ओलांडू नयेत यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :belgaonबेळगावfloodपूरRainपाऊस