शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

Health Tips - केळी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By admin | Updated: March 23, 2017 18:21 IST

आपल्या शरीराला कॅलरीज म्हणजे ऊर्जेची गरज सतत असते. ही ऊर्जा जेव्हा आपल्याला आपल्या आसपास पिकत असलेल्या फळांमधून मिळते तेव्हा ह्या ऊर्जेचा शरीर पूर्णपणे व उत्तमरित्या उपयोग करते

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - आपल्या शरीराला कॅलरीज म्हणजे ऊर्जेची गरज सतत असते. ही ऊर्जा जेव्हा आपल्याला आपल्या आसपास पिकत असलेल्या फळांमधून मिळते तेव्हा ह्या ऊर्जेचा शरीर पूर्णपणे व उत्तमरित्या उपयोग करते आणि चरबीत रूपांतर होऊ देत नाही. आपल्या आसपास ऋतुमानानुसार मिळणारी फळे केळी ,आंबा, चिकू,पेरू,द्राक्षे, कलिगंड, सीताफळ,फणस यासारख्यी फळे नियमित खाल्यास आपल्याला त्याचा फायदा होतो. केळी खाल्ल्यानंतर होणारे फायदे काय आहेत. हे आपण जाणून घेऊ
 
 
- सकाळी केळी खाल्ल्यास दिवसभरात त्रास देणारी अॅसिडिटी,डोकेदुखी,अपचन व ,ब्लोटिंगपासून आपल्याला आराम मिळू शकतो. 
 
- केळी हे मुळात 'प्रिबायोटिक' असल्यामुळे आपल्या आतड्याच्या स्वास्थ्याला जपते. 
 
- मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसाठी केळी हे एक वरदान आहे. मधुमेहींवर नेहमीच सफरचंदांचा मारा केला जातो.जी साखर सफरचंदात आहे तीच केळ्यातही आहे. तिला 'फ्रुक्टोज' म्हणतात. ही फ्रुक्टोज रक्तातील साखर आटोक्यात आणण्यास मदत करते. American Diabetes Association ने सुध्दा केळ्याला मान्यता दिली आहे.
 
- केळी हे पूर्ण अन्न आहे. केळ आपण जेवणाबरोबर किंवा नंतरही खाऊ शकतो.
 
-  केळी आपल्याला डिहायड्रेशन व पायांत गोळे येण्यापासून वाचवते.  
 
- केळ्यात असलेला खनिजांचा साठा (Minerals) ह्रदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे ह्रदयविकाराने ग्रस्त असलेल्यांनी केळी खाणं फायद्याचे ठरु शकते. 
 
- केळी हे फक्त पोटालाच नाही तर खिशालाही जपणारे आहे.;जे सफरचंदाला जमणार नाही.
 
- दिवसाची सुरुवात केळ्याने केल्याने दिवस भरात होणारा चहाचा अतिरेक कमी होतो.