शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनाही बसला पावसाचा फटका, करावी लागली पायपीट

By admin | Updated: September 22, 2016 12:39 IST

मुंबईसह उपनगरांत पडणा-या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली असून आरोग्यमंत्री दीपक सावंत वाहतूक कोंडीत अडकले होते.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २२ - राज्यभरासह मुंबई व उपनगरांत गेल्या तीन दिवसांपासून सतत पडणा-या पावसामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेले असतानाच या पावसाचा फटका राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनाही बसला. पावसामुळे मुंबई – अहमदाबादला जोडणारा वर्सोवा पूल बंद पडला असूव शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडी झाली असून सावंत तेथेच बराच काळ अडकले होते. बराच काळ ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या दीपक सावंत यांनी अखेर चालत जाणं पसंत केलं. दोन किलोमीटरची वाट तुडवल्यानंतर पुढे वाहतूक कोंडी सुटलेली दिसल्यावर सावंत यांचा पुढे जाण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र त्यानंतर सावंत यांनी खारेगाव टोलनाका आज  दुपारी ४ पर्यंत टोलमुक्ती करण्याची घोषणा केली.
दरम्यान मुंबईसह उपनगरातही पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. वांद्रे, अंधेरी आणि गोरगाव तसेच ठाणे आणि नवी मुंबईतही रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला असून त्याचा परिणाम रेल्वे व रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. मध्य रेल्वेवरील लोकल सुमारे अर्धा तास उशीराने धावत असून चाकरमान्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. 
(मुसळधार पावसामुळे मुंबईत सखल भागात साचले पाणी, रस्ते-लोकल वाहतूक मंदावली)
(पुढच्या ४८ तासात मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा)
 
 
 
  •