शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांचा अहवाल मागविला

By admin | Updated: November 30, 2014 01:37 IST

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने राज्यातील सर्वच महाविद्यालयांकडून परीक्षा केंद्रांचा अहवाल शनिवारी तातडीने मागविला आह़े

लातूर : एमबीबीएस तृतीय वर्ष ईएनटी विभागाचा पेपर फुटल्याप्रकरणी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने राज्यातील सर्वच महाविद्यालयांकडून परीक्षा केंद्रांचा अहवाल शनिवारी तातडीने मागविला आह़े तसेच पेपर फोडणा:या एसएमएसच्या उगमस्थानाचा शोध सुरू झाला आहेत. 
राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि 28 खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्याथ्र्यासाठी 123 केंद्रांवर या परीक्षा सुरू आहेत़ एमबीबीएस तृतीय वर्षातील ईएनटी विभागाचा पेपर 28 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता होता़ परंतु यातील संभाव्य प्रश्नांचा एसएमएस त्याच दिवशी सकाळी अनेकांच्या मोबाइलवर झळकला़ यातील 3क् प्रश्न जसेच्या तसे उमटले. ही धक्कादायक बातमी शनिवारी ‘लोकमत’मध्ये उमटताच विद्यापीठ व महाविद्यालयीन यंत्रणोत खळबळ उडाली आहे. 
 
लातूरचा अहवाल
काय सांगतो?
5 लिफाफ्यांपैकी 4 लिफाफे वापरण्यात आल़े येथील स्ट्राँग रूम कॅमे:याच्या निगराणीखाली आह़े तसेच प्रत्येक परीक्षा हॉलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत़ परीक्षेपूर्वी अर्धा तास साक्षीदारांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडली जात़े शनिवारी तातडीने आरोग्य विद्यापीठाला ही माहिती दिल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ अशोक शिंदे यांनी सांगितले. परीक्षेबाबतचा एसएमएस अन्य ठिकाणाहून आला असेल़, असा दावाही त्यांनी केला.