शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

‘कोरेगाव-भीमा’चा हल्ला सरकार पुरस्कृत - जोगेंद्र कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 04:57 IST

कोरेगाव-भीमा येथे श्रद्धाळू बौद्धांवर नियोजित हल्ला झाला आहे. त्या ठिकाणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे धारकरी घटना घडण्याच्या ७ दिवसांपूर्वीपासून फिरत होते.

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरेगाव-भीमा येथे श्रद्धाळू बौद्धांवर नियोजित हल्ला झाला आहे. त्या ठिकाणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे धारकरी घटना घडण्याच्या ७ दिवसांपूर्वीपासून फिरत होते. एकबोटे व संभाजी भिडे यांनी कट रचला. मात्र त्यांना अटक न करता सरकारने एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून मूळ प्रकरणापासून सर्वांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष आ़ जोगेंद्र कवाडे यांनी येथे केला.पत्रकार परिषदेत कवाडे म्हणाले, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना आजपर्यंत पकडले नाही. त्या हत्यांमध्ये कोणाचे हात आहेत, हे सरकार व तपास यंत्रणेला माहीत असूनदेखील तपास झाला नाही. तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच संभाजी भिडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली होती. भिडे यांना वाचविण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून कोरेगाव-भीमा प्रकरणात एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांना गोवण्यात येत आहे. 

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेBhima-koregaonभीमा-कोरेगाव