शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘कोरेगाव-भीमा’चा हल्ला सरकार पुरस्कृत - जोगेंद्र कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 04:57 IST

कोरेगाव-भीमा येथे श्रद्धाळू बौद्धांवर नियोजित हल्ला झाला आहे. त्या ठिकाणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे धारकरी घटना घडण्याच्या ७ दिवसांपूर्वीपासून फिरत होते.

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरेगाव-भीमा येथे श्रद्धाळू बौद्धांवर नियोजित हल्ला झाला आहे. त्या ठिकाणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे धारकरी घटना घडण्याच्या ७ दिवसांपूर्वीपासून फिरत होते. एकबोटे व संभाजी भिडे यांनी कट रचला. मात्र त्यांना अटक न करता सरकारने एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून मूळ प्रकरणापासून सर्वांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्टÑीय अध्यक्ष आ़ जोगेंद्र कवाडे यांनी येथे केला.पत्रकार परिषदेत कवाडे म्हणाले, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना आजपर्यंत पकडले नाही. त्या हत्यांमध्ये कोणाचे हात आहेत, हे सरकार व तपास यंत्रणेला माहीत असूनदेखील तपास झाला नाही. तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच संभाजी भिडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली होती. भिडे यांना वाचविण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून कोरेगाव-भीमा प्रकरणात एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांना गोवण्यात येत आहे. 

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेBhima-koregaonभीमा-कोरेगाव