शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सरकारला पिकविणाऱ्यांपेक्षा खाणा-यांची चिंता अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:39 IST

शेतमालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल. मात्र राज्यकर्त्यांना पिकविणा-यांपेक्षा खाणा-यांचीच चिंता अधिक

जळगाव : शेतमालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल. मात्र राज्यकर्त्यांना पिकविणाºयांपेक्षा खाणाºयांचीच चिंता अधिक आहे. राज्यकर्त्यांची ही मानसिकता बदलली पाहिजे, अशा शब्दांत राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.शेतकरी उद्ध्वस्त झाला तर ५० वर्षांपूर्वी परदेशातून आयात करावी लागणारी ‘लाल मिलो’ खायची वेळ आपल्यावर येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.जैन इरिगेशन सिस्टीमतर्फे शुक्रवारी पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वडनेर भैरवच्या (नाशिक) अविनाश व रश्मी पाटोळे दाम्पत्याला देण्यात आला. सुताचा हार, शाल, श्रीफळ व दोन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.नेत्याने मला विचारले, पवार साहब आप हमेशा पैदा करनेवाले की बात (शेतकºयांची) करते हो, लेकीन लाखो खानेवाले है... त्यावर मी म्हणालो, बरोबर आहे. पिकविणाराच उद्ध्वस्त झाला तर खाणार काय? शेतकरी जगला तरच जगाला जगवू शकतो. त्यामुळे शेतकºयांच्या हिताचे निर्णय शासनाला घ्यावेच लागतील, असे ते म्हणाले.