शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला पिकविणाऱ्यांपेक्षा खाणा-यांची चिंता अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:39 IST

शेतमालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल. मात्र राज्यकर्त्यांना पिकविणा-यांपेक्षा खाणा-यांचीच चिंता अधिक

जळगाव : शेतमालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल. मात्र राज्यकर्त्यांना पिकविणाºयांपेक्षा खाणाºयांचीच चिंता अधिक आहे. राज्यकर्त्यांची ही मानसिकता बदलली पाहिजे, अशा शब्दांत राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.शेतकरी उद्ध्वस्त झाला तर ५० वर्षांपूर्वी परदेशातून आयात करावी लागणारी ‘लाल मिलो’ खायची वेळ आपल्यावर येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.जैन इरिगेशन सिस्टीमतर्फे शुक्रवारी पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वडनेर भैरवच्या (नाशिक) अविनाश व रश्मी पाटोळे दाम्पत्याला देण्यात आला. सुताचा हार, शाल, श्रीफळ व दोन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.नेत्याने मला विचारले, पवार साहब आप हमेशा पैदा करनेवाले की बात (शेतकºयांची) करते हो, लेकीन लाखो खानेवाले है... त्यावर मी म्हणालो, बरोबर आहे. पिकविणाराच उद्ध्वस्त झाला तर खाणार काय? शेतकरी जगला तरच जगाला जगवू शकतो. त्यामुळे शेतकºयांच्या हिताचे निर्णय शासनाला घ्यावेच लागतील, असे ते म्हणाले.