शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शासनाचा निर्णय; वॉटर कप स्पर्धेतील गावांना मिळणार दीड लाखाचा निधी

By appasaheb.patil | Updated: May 14, 2019 17:29 IST

सोलापूर जिल्ह्यातील सहभागी १५९ गावांना मिळणार लाभ

ठळक मुद्देपाणी फाउंडेशनमधील सहभागी गावांना शासनाकडून दीड लाखाची मदत करण्यात येणार सध्या वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना बालाजी अमाईन्स, प्रिसिजन कॅमशॉफ्ट आदी कंपन्यांकडून मदतजिल्ह्यातील २९० पैकी १५९ गावांनी सहभाग नोंदवित श्रमदानास सुरुवात केली

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या १५९ गावांना शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून प्रत्येकी दीड लाखाचा निधी इंधनासाठी देण्यात येणार असल्याची माहिती पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख यांनी दिली़ हा निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाºया निधीतून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

सोलापूर जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे़ यंदाचे हे चौथे वर्ष असून जिल्ह्यातील २९० पैकी १५९ गावांनी सहभाग नोंदवित श्रमदानास सुरुवात केली आहे़ गावे पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानासाठी मोठी चळवळ उभी केली आहे़ याशिवाय काही गावात जेसीबी, पोकलेन मशीनचा वापर सुरू आहे़ मशीन्ससाठी लागणारे इंधन आता शासनाकडून मिळालेल्या पैशातून भागविण्यात येणार आहे़ वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मृद व जलसंधारणाची दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांची कामे श्रमदानाव्दारे करतील अशा गावांना प्रोत्साहन म्हणून मशीनव्दारे करण्यात येणाºया कामाकरिता इंधनाच्या खर्चातील प्रतिगाव १ लाख ५० हजार रुपयांचा निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाºया निधीतून देण्यात येणार असल्याची माहिती सत्यवान देशमुख यांनी दिली.

खर्चाचा तपशील स्वतंत्रपणे ठेवापाणी फाउंडेशनमधील सहभागी गावांना शासनाकडून दीड लाखाची मदत करण्यात येणार आहे़ या निधीचा योग्य व पुरेपूर वापर व्हावा यासाठी शासनाचे अधिकारी प्रयत्नशील असणार आहेत़ याशिवाय लोकसहभागातून झालेल्या कामांचा तसेच मशीनव्दारे झालेल्या कामांचा तपशील स्वतंत्रपणे ठेवण्याच्या सूचना शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनास कळविल्या आहेत़ दरम्यान, ग्रामपंचायतीला उपलब्ध करून द्यावयाचा निधी, खर्च करण्याची कार्यपध्दती व खर्चाचा तपशील ठेवण्याच्या कार्यपद्धती जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीने निश्चित करावी असे शासनाचे अवर सचिव सु़द़ नाईक यांनी पत्रान्वये कळविले आहे़ 

स्वयंसेवी संस्था, कंपन्यांचा लागतोय हातभार- सध्या वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना बालाजी अमाईन्स, प्रिसिजन कॅमशॉफ्ट आदी कंपन्यांकडून मदत म्हणून मशीन्स पुरविण्यात येत आहेत. याशिवाय अहमदनगर येथील स्नेहालय या संस्थेकडून सहभागी गावांना ईश्वर चिट्टी या उपक्रमाच्या माध्यमातून १ लाख रुपये देण्यात येत आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाgovernment schemeसरकारी योजनाJalyukt Shivarजलयुक्त शिवार