शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सरकार म्हणजे बश्या बैल, त्यांना रुमण्याचा हिसका दाखवा : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:10 IST

शेतक-यांशी आणि शेतीशी भाजपा सरकारचा काहीच संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, त्यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रु मण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित यांनी उमरी येथे रविवारी जाहीर सभेत केले.

नांदेड : शेतक-यांशी आणि शेतीशी भाजपा सरकारचा काहीच संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, त्यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रु मण्याचा हिसका दाखवावाच लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित यांनी उमरी येथे रविवारी जाहीर सभेत केले.पवार म्हणाले, सरकारमधील लोकांना गाय, बैल, रेडकू यातला फरक कळत नाही. यांना शेतीतले काहीच समजत नाही तेव्हा या सरकारला वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रु मण्याचा (चाबूक) हिसका दाखवाच. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था आज नारायण राणेंची झाली आहे़ कारण भाजपाने त्यांना गाजर दाखविले आहे़ त्यामुळे भाजपाचे निवडणूक चिन्ह बदलून गाजर केले पाहिजे. राणे आता हताश झाले आहेत़ त्यांनी आता माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मला मंत्री करा अशी धमकी मुख्यमंत्र्यांना दिली़ राणे म्हणतात, मी मुख्यमंत्री होतो़ आता मला किमान मंत्री तरी करा़ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्याने कसे रुबाबदार राहावे़ परंतु मंत्रिमंडळातील प्रवेश लांबत चालल्याने राणे आता हताश झाले आहेत़ आजी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांची अशी केविलवाणी अवस्था केल्याचा टोलाही पवार यांनी लगावला़ हल्लाबोल यात्रेतील सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलिकशोर कदम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार