शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

गुड न्यूज! धरणे भरू लागली; राज्यात १० दिवसांत पाणी साठ्यात १८ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 07:56 IST

विदर्भात नागपूर व अमरावती विभागातील धरणांमधील एकूण जलसाठा ३३.५ वरून ४१ टक्के झाला आहे.

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने धरणांमधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दहा दिवसांत मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ३,२६७ धरणांमधील पाणी साठा ३० वरून ४८ टक्के झाला आहे. ही वाढ तब्बल १८ टक्के आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचे दमदार आगमन झाले. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. 

मुंबई, कोकणात ५८ टक्के  मुंबई, कोकणात १० दिवसांत ४० वरून ५८ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी ५६ टक्के साठा होता.

विदर्भात पावसाची प्रतीक्षाविदर्भात नागपूर व अमरावती विभागातील धरणांमधील एकूण जलसाठा ३३.५ वरून ४१ टक्के झाला आहे. विदर्भातील धरणे अजून सरासरी ५० टक्केही भरलेली नाहीत.

पश्चिम महाराष्ट्रात दुप्पट साठा  पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला असून १० दिवसांत जलसाठा ३० वरून ६४ टक्के झाला आहे. 

उत्तर महाराष्ट्रात १० टक्के वाढ उत्तर महाराष्ट्रातील धरणामध्ये १७ जुलैला असलेला २१ टक्के साठा आता सरासरी ३१ टक्के झाला आहे.   

मराठवाड्यात केवळ ३३ टक्के साठामराठवाड्यातील ९६४ धरणांत सरासरी केवळ ३३ टक्के साठा आहे. १० दिवसांपूर्वी तो २९ टक्के होता. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर जिल्ह्यांत दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Waterपाणी