शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

गुड न्यूज! धरणे भरू लागली; राज्यात १० दिवसांत पाणी साठ्यात १८ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 07:56 IST

विदर्भात नागपूर व अमरावती विभागातील धरणांमधील एकूण जलसाठा ३३.५ वरून ४१ टक्के झाला आहे.

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने धरणांमधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दहा दिवसांत मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ३,२६७ धरणांमधील पाणी साठा ३० वरून ४८ टक्के झाला आहे. ही वाढ तब्बल १८ टक्के आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचे दमदार आगमन झाले. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. 

मुंबई, कोकणात ५८ टक्के  मुंबई, कोकणात १० दिवसांत ४० वरून ५८ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी ५६ टक्के साठा होता.

विदर्भात पावसाची प्रतीक्षाविदर्भात नागपूर व अमरावती विभागातील धरणांमधील एकूण जलसाठा ३३.५ वरून ४१ टक्के झाला आहे. विदर्भातील धरणे अजून सरासरी ५० टक्केही भरलेली नाहीत.

पश्चिम महाराष्ट्रात दुप्पट साठा  पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला असून १० दिवसांत जलसाठा ३० वरून ६४ टक्के झाला आहे. 

उत्तर महाराष्ट्रात १० टक्के वाढ उत्तर महाराष्ट्रातील धरणामध्ये १७ जुलैला असलेला २१ टक्के साठा आता सरासरी ३१ टक्के झाला आहे.   

मराठवाड्यात केवळ ३३ टक्के साठामराठवाड्यातील ९६४ धरणांत सरासरी केवळ ३३ टक्के साठा आहे. १० दिवसांपूर्वी तो २९ टक्के होता. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर जिल्ह्यांत दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Waterपाणी