शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वनविभाग १५ हजार गावे दत्तक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:46 IST

शाश्वत वन विकासासह वाघांच्या संवर्धनात स्थानिकांना सामावून घेण्यासाठी वनक्षेत्राजवळच्या गावांना वनविभाग मुख्य प्रवाहात आणणार आहे.

- गणेश वासनिकअमरावती : शाश्वत वन विकासासह वाघांच्या संवर्धनात स्थानिकांना सामावून घेण्यासाठी वनक्षेत्राजवळच्या गावांना वनविभाग मुख्य प्रवाहात आणणार आहे. वनाधिकारी आपल्या क्षेत्रातील गावे दत्तक घेणार आहे. या उपक्रमात जवळपास १५ हजार गावांचा समावेश होणार आहे.ब्रिटिशकाळात राज्यात सुमारे ४५ गावे वनग्राम म्हणून मान्य केली होती. महसूल खाते निर्माण झाल्यानंतर वनग्राम मान्यता संपुष्टात येऊन गावांना महसुली दर्जा दिला. त्यातच जाचक अटींमुळे वीज, रस्ते व पाणी यासारख्या मुलभूत गरजांची पूर्तता झाली नाही. त्याचा विपरित परिणाम वन्यप्राणी व जंगलावर होत आहे. वनविभागाने लोकांचा विश्वास संपादन करण्यास संयुक्त वन व्यवस्थापन जैविविधता आणि इको टुरिझम समिती तयार केली आहे. १६,७०० गावांत या समित्या कार्यरत आहेत. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वन धन योजनेंतर्गंत वनग्राम समित्यांना गावांच्या विकासासाठी निधी देण्याचे वन विभागाचे धोरण आहे.अशी अंमलबजावणीगावाची मुलभूत गरज लक्षात घेऊन सूक्ष्म आराखडा तयार केला जाईल. यामध्ये जलमृदसंधारण, वनसंरक्षण, शिक्षण, रस्ते, सार्वजनिक व्यवस्था, आदींवर काम सुरू होईल. महसूल, कृषी विभागाच्या मदतीने या योजनांची अंमलबजावणी होईल.जंगल, वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी गाव दत्तक योजना आहे. ग्रामस्थांना त्यात सामावून घेत पर्यटन वाढीसह रोजगाराला प्राधान्य दिले जाणार आहे. - हेमंत मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र