शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जालन्यात फळांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 11:51 IST

फळे,भाजीपाला : नवरात्रोत्सवानिमित्त  सफरचंद, केळी आदींची मोठी आवक जालना बाजारपेठेत दिसून येत आहे़

नवरात्रोत्सवानिमित्त  सफरचंद, केळी आदींची मोठी आवक जालना बाजारपेठेत दिसून येत आहे़ पुढचे दहा दिवस जवळपास उपवासाचे असल्याने रताळासह लिंबू, हिरव्या मिरचीला मोठी मागणी राहणार आहे़

बाजारपेठेत भेंडी, पालेभाज्यांची मोठी आवक दिसून येत असून, कार्ल्याच्या १० किलोला १६० रुपयांचा दर घाऊक बाजारपेठेत आहे़ भेंडीच्या करंड्या १० किलोमागे २५० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत़ उपवासाचे दिवस असल्याने डाळिंब, सफरचंद, केळी आदींचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत़

जळगाव जिल्ह्यातून केळीची आवक वाढली आहे़ ढोबळी मिरची, कोथिंबीर, दोडके, भोपळा, गवारीच्या शेंगा, टोमॅटो आदी सर्व प्रकारच्या भाज्यांची जालना बाजारपेठेत चांगलीच उलाढाल वाढली असल्याचे गेल्या आठवड्यासह या सप्ताहात दिसून येत आहे़

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र