शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

विकास मंडळांना पाच वर्षे मुदतवाढ

By admin | Updated: May 2, 2015 01:04 IST

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या विकास मंडळांचे अस्तित्व आणखी ५ वर्ष कायम राहणार आहे.

कमल शर्मा, नागपूरविदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या विकास मंडळांचे अस्तित्व आणखी ५ वर्ष कायम राहणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने केलेली शिफारस मान्य करून राष्ट्रपतींनी ३० एप्रिल २०२०पर्यंत मुदतवाढ दिली.विकास मंडळांची मुदत ३० एप्रिलपर्यंतच होती. त्यामुळे गुरुवारी सर्वांच्या नजरा राज्यपालांच्या निर्णयाकडे लागल्या होत्या. रात्री ९ वाजेच्या सुमारास राजभवनातून संदेश प्राप्त झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांच्या सचिवांनी विदर्भ विकास मंडळाचे प्रभारी अध्यक्ष अनुपकुमार यांना दूरध्वनीवरून कार्यकाळ विस्ताराची माहिती दिली. त्यामुळे आता विकास मंडळ ५ वर्षांपर्यंत कार्यरत राहील. राज्यपालांचे विशेषाधिकारही कायम ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी २०१०मध्ये मंडळाच्या कार्यकाळ विस्तारावरून संभ्रमावस्था निर्माण झाली होती. तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ३० एप्रिल २०१० रोजी तीनही मंडळांचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढविला होता. याला विदर्भवाद्यांनी विरोध केल्यानंतर तत्कालीन सरकारने सहा महिन्यांनंतर विदर्भासह ३ मंडळांना ३० एप्रिल २०१५पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार गुरुवार हा अंतिम दिवस होता. विदर्भ विकास मंडळाच्या कार्यालयात रात्री ७.३० वाजेपर्यंत ई-मेल तपासले जात होते. फॅक्सवरही अधिकाऱ्यांचे लक्ष होते. राष्ट्रपतींचा आदेश राजभवनातून येणार असल्याने तेथेही संपर्क साधण्यात येत होता.