शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

बनावट विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर पाच वर्षांची बंदी? कृषी विभाग आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 08:09 IST

...तर अन्य योजनांसाठी बंदीचा दिला राज्य सरकारला प्रस्ताव, गैरप्रकार वाढीस लागल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्याही सूचना

- नितीन चौधरीलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यंदाच्या मृगबहारातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत ७३ हजार ७९० अर्जांपैकी तब्बल १९ हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. खरीप पीक विमा, फळपीक विमा, कांदा पीक विमा अशा सर्वच विमा योजनेत असे प्रकार वाढीस लागल्याने कृषी विभागाने आता त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

बनावट शेतकऱ्यांना पीक विम्यासह कृषी विभागाच्या अन्य योजनांसाठी पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालावी असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला पाठविला आहे.   

तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा सूचनाही दिल्या आहेत. मृगबहारातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत कृषी विभागाला अशा बनावट अर्जांचा संशय आल्यानंतर गेले दोन महिने जिल्हास्तरावर अर्ज आणि बागांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अनेक बनावट प्रकार समोर आले आहेत. 

पडताळणीत काय आढळले? १३,९६० ठिकाणी बागांची लागवडच नाही ४,९९७ ठिकाणी प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जादा क्षेत्राचा विमा १५७ ठिकाणी कमी वयाच्या बागा असताना काढला विमा ५ ठिकाणी एकाच क्षेत्रावर दोन किंवा अधिक वेळा काढला विमा  

हप्ता जप्त करून सरकारकडे जमाnअर्ज अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता जप्त करून केंद्र सरकारकडे जमा केला. बनावट शेतकऱ्यांना पीक विम्यासह कृषीच्या योजनांमधून पाच वर्षांसाठी बंदी घालावी असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला बुधवारी पाठविला, असे सूत्रांनी सांगितले. nतसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या बनावट शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी