शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बनावट विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर पाच वर्षांची बंदी? कृषी विभाग आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 08:09 IST

...तर अन्य योजनांसाठी बंदीचा दिला राज्य सरकारला प्रस्ताव, गैरप्रकार वाढीस लागल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्याही सूचना

- नितीन चौधरीलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यंदाच्या मृगबहारातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत ७३ हजार ७९० अर्जांपैकी तब्बल १९ हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. खरीप पीक विमा, फळपीक विमा, कांदा पीक विमा अशा सर्वच विमा योजनेत असे प्रकार वाढीस लागल्याने कृषी विभागाने आता त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

बनावट शेतकऱ्यांना पीक विम्यासह कृषी विभागाच्या अन्य योजनांसाठी पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालावी असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला पाठविला आहे.   

तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा सूचनाही दिल्या आहेत. मृगबहारातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत कृषी विभागाला अशा बनावट अर्जांचा संशय आल्यानंतर गेले दोन महिने जिल्हास्तरावर अर्ज आणि बागांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अनेक बनावट प्रकार समोर आले आहेत. 

पडताळणीत काय आढळले? १३,९६० ठिकाणी बागांची लागवडच नाही ४,९९७ ठिकाणी प्रत्यक्ष लागवडीपेक्षा जादा क्षेत्राचा विमा १५७ ठिकाणी कमी वयाच्या बागा असताना काढला विमा ५ ठिकाणी एकाच क्षेत्रावर दोन किंवा अधिक वेळा काढला विमा  

हप्ता जप्त करून सरकारकडे जमाnअर्ज अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता जप्त करून केंद्र सरकारकडे जमा केला. बनावट शेतकऱ्यांना पीक विम्यासह कृषीच्या योजनांमधून पाच वर्षांसाठी बंदी घालावी असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला बुधवारी पाठविला, असे सूत्रांनी सांगितले. nतसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या बनावट शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Farmerशेतकरी