शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

नागपूरजवळ एसी बस पेटून ५ जण जळून खाक

By admin | Updated: May 30, 2014 01:45 IST

धावत्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याने ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी घडली़

अनिल रिठे, तळेगाव (जि. वर्धा) - धावत्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याने ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी घडली़ यात १५ प्रवासी गंभीररीत्या भाजले असून जखमींपैैकी पाच जणांना नागपूरला हलवण्यात आले आहे. बसच्या वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून तिघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेनंतर बसचालक राजेश व क्लीनर पळून गेले. बाबा ट्रॅव्हल्सची बस सुमारे ४० प्रवासी घेऊन जळगावहून नागपूरकडे जात होती. पहाटे ४.४५ च्या सुमारास सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या जैन मंदिराजवळ या बसने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण बसला विळखा घातला. चालकाने बस थांबवल्यावर काही प्रवाशांनी खिडकी व दारातून उड्या टाकल्या़ यातील साखरझोपेत असलेल्या पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला़ मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे़ यात सुनील सच्चिदानंद पाल (रा. मटकापूर, बिहार) यांचा नऊ महिन्यांचा मुलगा आदित्य व पत्नी श्वेता (२८) यांचा समावेश आहे.