शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

सोलापुरातील माळशिरसमध्ये तृतीयपंथीयाला मिळालं सरपंचपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 16:00 IST

सोलापूर - दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ऐतिहासिक निर्णय झाला आहे. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. यात तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजपा पुरस्कृत तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांना निवडून दिलं. दुसऱ्या ...

सोलापूर - दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ऐतिहासिक निर्णय झाला आहे. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. यात तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजपा पुरस्कृत तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांना निवडून दिलं. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे 4 हजार ग्रामपंचायतीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान झालं होतं.

कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मतांनी पराभव करुण विजय मिळवत राज्यात पहील्यांदा  थेट सरपंच होण्याचा मान मिळवला आहे . कांबळे यांच्या या विजयामुळे  तरंगफळ ग्रामस्थांनी मिरवणुक काढण्यात आली होती .

तरंगफळ थेट सरपंच पद अ.जाती साठी राखीव आहे त्यात दिपक कांबळे १७ , पांडुरंग  कांबळे ३६ , रामहारी  कांबळे १९ सागर  कांबळे २१ ज्ञानु  कांबळे ८३४ मते  विजयी , फत्तेसिंग वाघमारे १८ , जयसिंग साळवे ६६७ , नोटा ७ असे मतदान झाले यात  सर्वाधीक मते  मिळाल्याने तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांना विजयी घोषीत करण्यात आले .

समाजाचा दृष्टीकोन बदलून नवा पायंडा पाडला

तृतीयपंथी व्यक्तींना समाजात मान मिळत नाही . त्यांचकडे समाज वेगळया दृष्टीने पाहतो . त्यांना मुख्य प्रवाहापासुन दुर लोटले जाते . देव व अशा धार्मीक गोष्टीत  अडकलेले असतात मात्र ज्ञानेश्वर कांबळे  यांनी एक नवा पायंडा पाडला व गावाला विकासाची वेगळी दिशा देण्यासाठी निवडणूक लढवत गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून भाजपाच्या पाठींबा घेत निवडणूक लढवून थेट सरंपच  पदासाठी विजयी झाल्या .