शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

भाजपविरोधी आघाडीचा पहिला गियर मीच टाकला- राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:19 IST

नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना अजूनही रद्द झालेली नाही.

रत्नागिरी : कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत सर्वच पक्ष भाजपच्या विरोधात एकवटले, याचे श्रेय महाराष्टÑ नवनिर्माण सेनेला आहे. सर्वांनी एकत्र यावे यासाठीचा पहिला गियर आपण गुढीपाडव्याच्या सभेमध्ये टाकला होता. सर्व पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन आपण केले होते. तेथूनच ही प्रक्रिया सुरू झाली, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना अजूनही रद्द झालेली नाही. मात्र शिवसेना कोकणवासियांना फसवत आहे. नाणारबाबत सेना-भाजप यांचे आतून मेतकूट जमले आहे. त्यांचा हा डाव येथील जनतेने ओळखला आहे. नाणारच काय पण कोकणात कोठेही हा प्रकल्प नको, असेते म्हणाले.कोकणसारखी सुपीक जमीन देशात कुठेच नाही. अनेक क्षेत्रात मोठे झालेले लोक कोकणातील आहेत व ते देशात आणि परदेशातही मोठ्या पदांवर काम करीत आहेत. एवढे सगळे असताना जागा विकून स्थानिक लोक काय करणार? माझा विकासाला विरोध नाही, मात्र रिफायनरीसारख्या प्रदुषणकारी प्रकल्पाची गरज नाही. हा प्रकल्प दुसरीकडे कुठेही न्यावा, असेही ठाकरे म्हणाले.मुख्यमंत्री वाट्टेल ते बोलतात!रिफायनरी प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. रिफायनरी कुठेही न्या, मात्र कोकणात नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्री वाट्टेल ते बोलतात. प्रकल्प अन्यत्र न्यायचा असेल तर गुजरातमध्येच कशाला, अन्य कोणत्याही राज्यात नेता येईल, असेही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपा