शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

बारावीत मुंबईची आद्या मद्धी प्रथम

By admin | Updated: May 7, 2016 02:07 IST

कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) घेतलेल्या दहावी (आयएससीई) आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.

मुंबई : कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) घेतलेल्या दहावी (आयएससीई) आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत मुंबईच्या आद्या मद्धी या विद्यार्थिनीने देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. तिला ९९.७५ टक्के गुण मिळाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरही ९९.५० टक्के गुणांसह मुंबईच्या मानसी पुग्गल हिने नाव कोरले आहे.दहावीमध्ये ओदिशामधील अबिनीत परीछा हा ९९.२ टक्के मिळवून प्रथम आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर चार विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले असून, त्यातील ईशा सेठी आणि मनन शाह हे दोघे मुंबईचे आहेत. त्यांनी ९९ टक्के गुण मिळवले. यंदा २९ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत पार पडलेल्या आयसीएसई परीक्षेला १ लाख ६९ हजार ३८१ विद्यार्थी बसले होते. तर आयएससीची परीक्षा ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिलदरम्यान घेण्यात आली. या परीक्षेला ४२ हजार ८८० विद्यार्थी बसले होते. (प्रतिनिधी)ठाण्याचा मयांक वैद्य राज्यात तिसराआयएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ठाण्याचा मयांक वैद्य ५०० पैकी ४९२ गुण (९८.४० टक्के) मिळवून राज्यात तिसरा आला.१० वीच्या परीक्षेत ठाण्याच्या प्रियंका बागडे या विद्यार्थिनीने ९८.८ टक्के गुण मिळवून देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे खासगी क्लासचा तिने आधार घेतला नव्हता. कधीच ठरवून अभ्यास केला नाही. वर्षभर शाळेतील अभ्यास नियमाने करीत होते. मात्र सोबतच मनाला आवडेल तेच केले. वडील खासगी कंपनीत नोकरीस असून आई गृहिणी आहे. शाळेसोबत त्यांनीही खूप प्रोत्साहन दिले होते. पुढे कॉम्प्युटर सायन्स करण्याचा विचार आहे. - आद्या मद्धी