शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

‘शेतकरी आत्महत्येची कारणे शोधा’, गृह विभागाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 02:02 IST

राज्यात यापुढे शेतकरी आत्महत्येचा अहवाल स्थानिक पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आठ दिवसांच्या आत सरकारला द्यावा, असे आदेश शनिवारी गृह विभागाने काढले.

- विशेष प्रतिनिधी ।

मुंबई : राज्यात यापुढे शेतकरी आत्महत्येचा अहवाल स्थानिक पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आठ दिवसांच्या आत सरकारला द्यावा, असे आदेश शनिवारी गृह विभागाने काढले.शेतकरी आत्महत्येबाबतचे अहवाल लवकर दिले जात नाही आणि त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकºयाच्या कुटुंबास सरकारी आर्थिक मदत देण्यात दिरंगाई होते, याकडे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गेल्या महिन्यात मंत्रालयात झालेल्या बैठकीत लक्ष वेधले होते.हा विलंब टाळण्यासाठी गृह विभागाने शनिवारी जारी केलेल्या आदेशात, पोलिसांनी शेतकरी आत्महत्येचे कारण तत्काळ शोधावे, असे सांगण्यात आले आहे.अशा आत्महत्या प्रकरणात न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेने दोन दिवसांत त्यांचा अहवाल सादर करावा. संबंधित पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरणाच्या तपासाबाबत आवश्यक त्या सूचना द्याव्यात आणि योग्य ती दक्षता घ्यावी.अशा प्रकरणाबाबतची कार्यवाही एका आठवड्यात पूर्ण करण्याची दक्षता सर्व जिल्हापोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांनी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी