शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

शेतकरी आत्महत्याग्रस्त १३९ कुटुंबांना मदत

By admin | Updated: May 10, 2014 19:00 IST

नापिकी व कर्जबाजारीपणातून जिल्ह्यात आतापर्यंत ३३८ शेतकर्‍यांनी मृत्यूस कवटाळले आहे.

धुळे : नापिकी व कर्जबाजारीपणातून जिल्ह्यात आतापर्यंत ३३८ शेतकर्‍यांनी मृत्यूस कवटाळले आहे. त्यापैकी १३९ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे शासनाच्या मदतीस पात्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुका स्तरावर सध्या अशा मदतीसाठीचे १७ प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. तपासणीनंतर ते जिल्हा स्तरीय समितीला प्राप्त झाल्यानंतर बैठक बोलावून त्यावर विचार करण्यात येणार आहे. २००१ ते २००३ या तीन वर्षांच्या कालावधीत एकही शेतकरी आत्महत्या झालेली नव्हती. परंतु २००४ पासून त्या होऊ लागल्या. शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाची परवड होऊ नये यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करण्यात येते. आतापर्यंत जिल्हास्तरीय समितीला प्राप्त ३२१ प्रस्तावांपैकी १३९ मदतीसाठी पात्र तर तब्बल १८२ प्रस्ताव अपात्र ठरले. चालू वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत १२ शेतकरी आत्महत्या झाल्या. याच कालावधीत गारपिटीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले.