शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्याग्रस्त १३९ कुटुंबांना मदत

By admin | Updated: May 10, 2014 19:00 IST

नापिकी व कर्जबाजारीपणातून जिल्ह्यात आतापर्यंत ३३८ शेतकर्‍यांनी मृत्यूस कवटाळले आहे.

धुळे : नापिकी व कर्जबाजारीपणातून जिल्ह्यात आतापर्यंत ३३८ शेतकर्‍यांनी मृत्यूस कवटाळले आहे. त्यापैकी १३९ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे शासनाच्या मदतीस पात्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुका स्तरावर सध्या अशा मदतीसाठीचे १७ प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. तपासणीनंतर ते जिल्हा स्तरीय समितीला प्राप्त झाल्यानंतर बैठक बोलावून त्यावर विचार करण्यात येणार आहे. २००१ ते २००३ या तीन वर्षांच्या कालावधीत एकही शेतकरी आत्महत्या झालेली नव्हती. परंतु २००४ पासून त्या होऊ लागल्या. शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाची परवड होऊ नये यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करण्यात येते. आतापर्यंत जिल्हास्तरीय समितीला प्राप्त ३२१ प्रस्तावांपैकी १३९ मदतीसाठी पात्र तर तब्बल १८२ प्रस्ताव अपात्र ठरले. चालू वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत १२ शेतकरी आत्महत्या झाल्या. याच कालावधीत गारपिटीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले.