शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

Maharashtra Election 2019 : ‘शेतकरी आत्महत्या आघाडी सरकारमुळेच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 06:52 IST

भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जावडेकर यांनी टीका केली की, ५० लाख शेतकऱ्यांचे २६ हजार कोटी रुपयांचे कर्ज देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले.

मुंबई : विदर्भ, मराठवाडा या कृषी सिंचनाच्या सुविधा नसलेल्या भागांत शेतकऱ्यांच्या गेल्या काही वर्षांत आत्महत्या झाल्या. सिंचनसुविधा निर्माण न करता, घोटाळे करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार त्यासाठी जबाबदार असल्याची टीका केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केली.

भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जावडेकर यांनी टीका केली की, ५० लाख शेतकऱ्यांचे २६ हजार कोटी रुपयांचे कर्ज देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले. शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी शेतीच्या शाश्वत विकास सुरू केला आणि विक्रमी सिंचन सुविधा निर्माण केल्या. आघाडी सरकारला १५ वर्षांत जमले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखविले.मोदींच्या सभेसाठी झाडे नियमानुसारच तोडलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे येथील बुधवारच्या सभेसाठी स.प.महाविद्यालयाच्या मैदनातील झाडे तोडण्यावरून एवढी टीका कशासाठी, असा सवाल करतानाच प्रकाश जावडेकर यांनी झाडे तोडताना त्यापेक्षा पाचपट पर्यायी झाडे लावण्याचा नियमच आहे. त्यानुसार, कार्यवाही झाली असेल, तर आक्षेपाचे कारण नाही, असे मत मंगळवारी येथे व्यक्त केले.पत्रपरिषदेत जावडेकर म्हणाले की, या आधीही पंतप्रधान वा अन्य नेत्यांच्या जाहीर सभांसाठी झाडे तोडण्यात आली आहेत. पुण्याच्या मैदानावर झाडे कापताना नियमांचे पालन झालेले आहे. असे असताना उगाच टीका केली जात आहे. या आधी तसे घडलेले नव्हते.