शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

Maharashtra Election 2019 : ‘शेतकरी आत्महत्या आघाडी सरकारमुळेच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 06:52 IST

भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जावडेकर यांनी टीका केली की, ५० लाख शेतकऱ्यांचे २६ हजार कोटी रुपयांचे कर्ज देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले.

मुंबई : विदर्भ, मराठवाडा या कृषी सिंचनाच्या सुविधा नसलेल्या भागांत शेतकऱ्यांच्या गेल्या काही वर्षांत आत्महत्या झाल्या. सिंचनसुविधा निर्माण न करता, घोटाळे करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार त्यासाठी जबाबदार असल्याची टीका केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केली.

भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जावडेकर यांनी टीका केली की, ५० लाख शेतकऱ्यांचे २६ हजार कोटी रुपयांचे कर्ज देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले. शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी शेतीच्या शाश्वत विकास सुरू केला आणि विक्रमी सिंचन सुविधा निर्माण केल्या. आघाडी सरकारला १५ वर्षांत जमले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखविले.मोदींच्या सभेसाठी झाडे नियमानुसारच तोडलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे येथील बुधवारच्या सभेसाठी स.प.महाविद्यालयाच्या मैदनातील झाडे तोडण्यावरून एवढी टीका कशासाठी, असा सवाल करतानाच प्रकाश जावडेकर यांनी झाडे तोडताना त्यापेक्षा पाचपट पर्यायी झाडे लावण्याचा नियमच आहे. त्यानुसार, कार्यवाही झाली असेल, तर आक्षेपाचे कारण नाही, असे मत मंगळवारी येथे व्यक्त केले.पत्रपरिषदेत जावडेकर म्हणाले की, या आधीही पंतप्रधान वा अन्य नेत्यांच्या जाहीर सभांसाठी झाडे तोडण्यात आली आहेत. पुण्याच्या मैदानावर झाडे कापताना नियमांचे पालन झालेले आहे. असे असताना उगाच टीका केली जात आहे. या आधी तसे घडलेले नव्हते.