शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक पात्रतेची खोटी माहिती; स्मृती इराणी अडचणीत येणार

By admin | Updated: May 31, 2014 23:06 IST

इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेपुरताच मर्यादित नाही तर लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत त्यांनी तीन वेळा सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रत घेतलेल्या परस्पर विसंगत भूमिकेशी निगडित आहे.

फराज अहमद - नवी दिल्ली
शैक्षणिक पात्रतेशी संबंधित दस्तऐवज फोडणा:या दिल्ली विद्यापीठाच्या कर्मचा:यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केंद्रीय मनुष्य बळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलेली असली तरी 2क्क्4, 2क्11 आणि 2क्14 च्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रतील विसंगतीमुळे त्यांची राजकीय पंचाईत होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा केवळ इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेपुरताच मर्यादित नाही तर लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत त्यांनी तीन वेळा सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रत घेतलेल्या परस्पर विसंगत भूमिकेशी निगडित आहे.
या मुद्यावर आम्ही स्वत:हून स्मृती इराणी यांच्याविरुद्ध कारवाई करू शकत नाही. परंतु अन्य कुणालाही पुढे येऊन खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्दल इराणी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करता येऊ शकेल. खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याच्या आरोपात जास्तीतजास्त सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ सूत्रंनी लोकमतला सांगितले.
खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबद्दल इराणी यांना सहा महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो.   त्यांना तुरुंगवास झाला तरी त्यांचे लोकसभा सदस्यत्व कायम राहील आणि त्यांना अपात्र ठरविले जाणार नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
एखाद्या लोकसभा सदस्याला दोन वषापेक्षा कमी शिक्षा झाल्यास त्याला अपात्र ठरविता येत नाही, असे कायदा सांगतो.
 
-स्मृती इराणी यांनी 2क्11 च्या राज्यसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रत, आपली शैक्षणिक पात्रता ‘बी. कॉम. पार्ट 1, स्कूल ऑफ करस्पाँडन्ट कोर्स, दिल्ली विद्यापीठ, 1994’ असल्याचे नमूद केले होते. त्या आधी 2क्क्4 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी, दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ करस्पाँडन्टमधून 1996 मध्ये बी. ए. झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर 2क्14 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची शैक्षणिक पात्रता पुन्हा बदलली. यावेळी त्यांनी पुन्हा बी. कॉम. पार्ट 1 असे नमूद केले.
-विशेष म्हणजे हे तिन्ही प्रतिज्ञापत्र त्यांनी शपथेवर लिहून दिलेले आहेत. आता या विसंगत प्रतिज्ञापत्रवर भाजपा आणि रालोआ काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.