शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
3
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
4
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
5
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
6
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
8
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
9
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
10
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
11
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
12
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
13
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
14
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
15
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
16
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
17
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
18
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
19
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
20
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचा राजीनामा आला; गोड बातमी अडकली तरी कुठं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 14:14 IST

सभागृहाची मुदत संपल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा आला मात्र मुनगंटीवार यांनी उल्लेख केलेल्या गोड बातमीचं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 15 दिवस उलटून गेले आहे. मात्र शिवसेना-भाजप यांच्यातील सत्तास्थापनेची ओढतान अजुनही कायम आहे. शिवसेना-भाजप सत्ता लवकरच सत्ता स्थापन करणार, अशी शक्यता व्यक्त होत होती. भाजप नेत्यांना देखील सत्तेत बसण्याचे स्वप्न पडत होते. परंतु, शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे अद्याप राज्याला नवीन सरकार मिळू शकलेले नाही. 

शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध सुधारून सत्तास्थापनेसाठी भाजप नेत्यांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आघाडीवर होते. त्यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. तसेच बाहेर आल्यानंतर लवकरच शिवसेना-भाजपमधून गोड बातमी मिळेल असा विश्वास व्यक्त केली होती. परंतु, अद्याप तस झालं नाही. 

शिवसेना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे. तर भाजपने अशी बोलणीच झाली नसल्याचा दावा केला आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. त्यामुळे युतीचे संबंध सुधारण्याऐवजी आणखीच बिघडल्याचे चित्र आहे. 

दरम्यान सभागृहाची मुदत संपल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा आला मात्र मुनगंटीवार यांनी उल्लेख केलेल्या गोड बातमीचं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला आहे.