शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

फडणवीस मंत्रिमंडळानं घेतले 4 मोठे निर्णय, 2022पर्यंत गायरान जमिनींचा विकास होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 14:42 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं चार मोठे निर्णय घेतले आहेत.

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं चार मोठे निर्णय घेतले आहेत. या मंत्रिमंडळ बैठकीला भाजपाच्या मंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अवनीच्या हत्येसंदर्भात जाब विचारला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत भाजपा आणि सेनेच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली. परंतु बैठकीत असं काहीही झालं नसल्याचा खुलासा मुनगंटीवारांनी केला आहे.मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांसाठी घरे-2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या धोरणांतर्गत पात्र लाभधारकांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जमीन उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यासह शासकीय तसेच गायरान जमिनी तातडीने देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.फडणवीस मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

  • सर्वांसाठी घरे-2022 या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पात्र लाभधारकांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जमीन उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यासह शासकीय तसेच गायरान जमिनी तातडीने देण्यासाठी धोरणात्मक निर्णय
  • काम करण्यास सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवासमाप्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्याचा निर्णय
  • मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्याचा निर्णय
  • पुण्याच्या गुंजवणी प्रकल्पासाठी (ता. वेल्हे) देण्यात आलेल्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेत सुधारणा
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस