शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भोगलेले आयुष्यच उतरले कवितेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2023 14:56 IST

पळसखेडसारख्या छोट्याशा गावात ते जीवनभर राहिले. ते गाव, तिथली त्यांची सुरुवातीची छोटी शेती, नंतर वाढवलेली शेती, बागायत, शेतीत केलेले वेगवेगळे प्रयोग याच्याशी त्यांचे जीवन कायम निगडित राहिले. 

डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक  महानोर हे फार मोठे निसर्गकवी. त्यांनी निसर्गातल्या प्रतिमा मानवी भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या. ते हाडाचे शेतकरी होते. त्यांचं वैयक्तिक जीवन शेती, माती, पाऊस, दुष्काळाशी जोडलेलं होतं. सगळ्या भारतातल्या शेतकरी मनाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, त्याच्याशी नाळ जोडलेली त्यांची कविता आहे. हे असं क्वचित घडतं. त्यांचा ‘अजिंठा’ हा किंवा अन्य  काव्यसंग्रह वाचताना याची प्रचिती येते. पळसखेडसारख्या छोट्याशा गावात ते जीवनभर राहिले. ते गाव, तिथली त्यांची सुरुवातीची छोटी शेती, नंतर वाढवलेली शेती, बागायत, शेतीत केलेले वेगवेगळे प्रयोग याच्याशी त्यांचे जीवन कायम निगडित राहिले. विधान परिषदेत असताना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जोरकसपणे मांडले. राजकारणात जसे वक्ते असतात, तशी भाषणं त्यांनी केली नाहीत, तर शेतकरी प्रश्नांवरची त्यांची ही भाषणे अत्यंत गंभीर आणि अभ्यासपूर्ण आहेत.माझ्या ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’ या चित्रपटांसाठी त्यांच्या ज्या कविता गीताच्या रूपात आल्या, त्या अत्यंत लोकप्रिय झाल्या. या गीतांना पं. हृदयनाथ मंगेशकरांनी लावलेल्या सुंदर चाली आणि दिग्गज गायकांचा आवाज या आधी दर्जेदार काव्य हे याचे कारण होते. त्यांनी त्यांच्या खानदेशी बोलीभाषेतील अनेक नवीन शब्द या काव्याच्या रूपाने मराठीत आणले. जैन इरिगेशनने सुरू केलेल्या साहित्यिक उपक्रमाची धुरा महानोर यांनी अत्यंत उत्तमरीत्या सांभाळली. भवरलाल जैन यांच्यासोबत त्यांनी बहिणाबाई पुरस्कार आणि अन्य साहित्यिक उपक्रमांना आकार देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. शेवटच्या दहा-पंधरा दिवसांत त्यांना खूप त्रास झाला याचं वाईट वाटतं. ‘एक होत विदूषक’ या चित्रपटाला आनंद मोडक यांनी संगीत दिलं. या चित्रपटासाठी लावणी कुणी लिहावी अशी चर्चा सुरू होती. तेव्हा महानोरांनीच लावणी लिहावी, असं मी म्हटलं. त्यानंतर महानोरांनी अत्यंत सकस लावणी लिहिली. शब्दाला शब्द लावून किंवा केवळ महिलेच्या अंगांचं वर्णन केलेली ही लावणी नव्हती. ‘भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं... श्रावणाचं ऊन मला झेपेना...’अशी ती लावणी अत्यंत लोकप्रिय आहे.  

 

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणीMaharashtraमहाराष्ट्र