शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्थनिक निवडणुकीतही महाविकास आघाडीने एकत्र लढावे; शरद पवारांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 10:45 IST

पवारांनी आमदारांना मतदार संघातील विकास कामांवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्यांना भाजप नकोय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालविण्यावर भर द्यावा, असे निर्देशही पवारांनी दिले.  

मुंबई - देशात आता भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र लढावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिला आहे. 

राज्यातून भाजपला दूर करण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे. आता भाजपचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढाव्या अशा सूचना पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते. ते नागपूरमध्ये बोलत होते. 

यावेळी पवारांनी आमदारांना मतदार संघातील विकास कामांवर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्यांना भाजप नकोय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालविण्यावर भर द्यावा, असे निर्देशही पवारांनी दिले.