शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

कर्मचारी अजून निवडणूक कामात

By admin | Updated: November 8, 2014 04:02 IST

निवडणुकीचा निकाल लागून राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही झाला़ तरी पालिकेचे कर्मचारी अद्याप स्वगृही परतलेले नाहीत़

मुंबई : निवडणुकीचा निकाल लागून राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही झाला़ तरी पालिकेचे कर्मचारी अद्याप स्वगृही परतलेले नाहीत़ याचा फटका नागरी सेवांना बसत असल्याने विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या अशा ४ हजार कामगारांना मुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे़विधानसभा निवडणुकीच्या कामात पालिकेचे ६ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकारी गुंतले होते़ अभियंता, शिक्षक, टेक्निशियन, अधिकारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने महत्त्वाच्या खात्यांचे कामकाज गेले महिनाभर रखडले होते़ मात्र निवडणूक हे राष्ट्रीय काम असल्याने पालिकेने निमूट आपला कर्मचारीवर्ग वॉर्डावॉर्डातून दिला होता़ मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरवडा उलटला तरी निम्म्याहून अधिक कर्मचारी अद्याप परतलेले नाहीत़ याचा फटका प्रामुख्याने आरोग्य खाते, मालमत्ता कर, पर्जन्य जलवाहिन्या आदी विभागांच्या दैनंदिन कामकाजाला बसला आहे़ त्यामुळे निवडणुकीचे काम आटोपले असल्याने सर्व पालिका कर्मचाऱ्यांना ड्युटीतून मोकळे करण्याची मागणी प्रशासनाने शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे़आणखी महिनाभराची प्रतीक्षानिवडणुकीचा निकाल लागला तरी अद्याप निवडणूक आयोगाचे काम संपलेले नाही़ तरी बऱ्याच कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यात आले असून, काही ठरावीक चमूलाच ठेवण्यात आले आहे़ निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चाची बेरीज लागल्यानंतरच उर्वरित कर्मचारी सोडण्यात येतील़ यास महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे समजते़ (प्रतिनिधी)