शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे शुल्क झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 06:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे शुल्क २५० हून ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे शुल्क २५० हून २२५ रुपये केले आहे. यंदा माहिती पुस्तक संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.या कारणास्तव छापील माहिती पुस्तकांची किंमत या शुल्कातून कमी केल्याची माहिती मुंबई विभागीय उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली.पीडीएफ स्वरूपातील माहिती पुस्तिकेसाठी मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून अकरावी नोंदणीची प्रक्रिया २६ जुलैपासूनच सुरू झाली असून गुरुवारी रात्री ८ पर्यंत १ लाख ६२ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली. दरम्यान, आता विद्यार्थ्यांना केवळ लॉगइन आयडी आणि पासवर्डच मिळणार असून १ तारखेपासून अर्जा$चा पहिला भाग भरता येणार आहे.अकरावीसाठी मुंबई विभागात आवश्यक तेवढ्या जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी काळजी न करता नोंदणी करावी आणि १ आॅगस्टपासून काळजीपूर्वक भाग १ भरून त्यापुढील प्रक्रिया करावी.- राजेंद्र अहिरे, उपसंचालक , मुंबई विभाग

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल