शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शिंदे मुख्यमंत्री होतील; पण ३९ आमदारांचे काय? ते गेले ना जिवानिशी- आ. जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:31 IST

आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील; कारण त्यांना आम्ही विधान परिषदेवर घेऊ. मग त्यांच्यासोबत आलेल्या ३९ आमदारांचे पुनर्वसन कसे करणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

आव्हाड म्हणाले, मुळात शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्याने किंवा त्यांना विधान परिषदेवर घेतल्याने प्रश्न तिथेच संपतो का? त्यांच्यासोबत आलेल्या ४०  जणांपैकी तुम्ही एकाचे पुनर्वसन करणार आहात. मग उर्वरित आमदारांचे काय होणार? ते तर गेले ना जिवानिशी, त्यांचे राजकारणच संपले, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सनातन धर्म कसा जन्मला हे आधी बावनकुळे यांनी सांगावे. बुद्धांनी समतेची ज्योत का पेटवली,  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी रोखला, असे अनेक सवालही आव्हाड यांनी उपस्थित केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे