शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द – शिक्षणाधिकारी मीना यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 15:10 IST

राज्यात तसेच जिल्हामध्ये सध्या आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु असून काही शाळा बालकांना प्रवेश देण्यास आडकाठी करत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले असून, प्रवेश देण्यास मनमानी करणाऱ्या शाळांच्या शाळा मान्यता काढण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी एका बैठकी दरम्यान दिली.

ठाणे : राज्यात तसेच जिल्हामध्ये सध्या आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु असून काही शाळा बालकांना प्रवेश देण्यास आडकाठी करत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले असून, प्रवेश देण्यास मनमानी करणाऱ्या शाळांच्या शाळा मान्यता काढण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी एका बैठकी दरम्यान दिली.

आरटीई 25 टक्के अधिसुचना नुसार शाळेचे मुख्याध्यापक हे शाळा रजिस्ट्रेशन साठी पूर्णत: जबाबदार आहेत. पालकांनी पाल्यांचे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सोडत पध्दतीने ज्या बालंकाचे प्रवेश शाळांमध्ये झालेले आहेत त्या संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी  बालकांना प्रवेश देणे अधिसूचनेनुसार बंधनकारक आहे. प्रवेशाची अंतिम दिनांक 24 मार्च 2018 असल्याने तात्काळ कार्यवाही करुन बालकाचे प्रवेश होतील यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश  शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना दिले आहेत. *शाळांना कोणत्याही प्रकराचे शुल्क आकारता येणार नाही

शाळांना कोणत्याही विदयार्थ्यांकडुन प्रवेश नोंदणी शुल्क, माहिती पुस्तिका शुल्क, शिक्षण शुल्क अथवा कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा निधी पालंकाकडुन किंवा विदयार्थ्यांकडुन प्रवेश घेताना आकारता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले