शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Education: मुंबईत ३४ हजार नागरिक निरक्षर, धक्कादायक आकडेवारी आली समोर

By समीर देशपांडे | Updated: June 26, 2023 06:53 IST

Education: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत.

- समीर देशपांडेएक रुपयाही मानधन न देता राज्यातील सव्वालाख निरक्षरांना साक्षर करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत.

साक्षरतेचे आव्हान मोठेकेंद्राने नव भारत साक्षरता कार्यक्रम' राबविण्याची सूचना सर्व राज्यांना केली असून, त्यानुसार महाराष्ट्रातही काम सुरु झाले आहे. सध्या केवळ सर्वेक्षणाच्या पातळीवरच तयारी सुरु आहे. ३१ मार्च, २०२७ पर्यंत सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.=

निरक्षरतेची कारणे- कुटुंबातील गरिबी- रोजगारासाठी स्थलांतर- पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष- शैक्षणिक वातावरणाचा अभाव- शाळा जवळ नसल्याचा परिणाम

जिल्हावार निरक्षरांचे आकडेलातूर - ११.७६१मुंबई - ३४,३२९नागपूर-१४,३२२अहमदनगर- २०,७०२नांदेड - १७,४४७अकोला - ६.२५०नंदुरबार- ६८.८२०अमरावती - ९.४१८नाशिक- २८,२५३छ. संभाजीनगर - १७,८३७परभणी- १०,०२५भंडारा - ४,४२७पुणे - ३३,३७५बीड- १४,५८२रायगड - १०,३७३बुलढाणा- ११,३२७रत्नागिरी - ६,३३६चंद्रपूर- ९,३७४सांगली - ११.४५८धुळे - ११.१५४सातारा - ११,४१४गडचिरोली - ३७,२००सिंधुदुर्ग- २,६९१गोंदिया - ४,८१७सोलापूर- २१,३०९हिंगोली- ६.२५०ठाणे - ४०,७९६जळगाव - १९,७९०वर्धा - ५,१२३जालना -  ११.२८४वाशिम - ३१,६२०कोल्हापूर - १५,४५०यवतमाळ -१२.३२६

टॅग्स :Educationशिक्षणMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र