शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Education: मुंबईत ३४ हजार नागरिक निरक्षर, धक्कादायक आकडेवारी आली समोर

By समीर देशपांडे | Updated: June 26, 2023 06:53 IST

Education: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत.

- समीर देशपांडेएक रुपयाही मानधन न देता राज्यातील सव्वालाख निरक्षरांना साक्षर करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत.

साक्षरतेचे आव्हान मोठेकेंद्राने नव भारत साक्षरता कार्यक्रम' राबविण्याची सूचना सर्व राज्यांना केली असून, त्यानुसार महाराष्ट्रातही काम सुरु झाले आहे. सध्या केवळ सर्वेक्षणाच्या पातळीवरच तयारी सुरु आहे. ३१ मार्च, २०२७ पर्यंत सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.=

निरक्षरतेची कारणे- कुटुंबातील गरिबी- रोजगारासाठी स्थलांतर- पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष- शैक्षणिक वातावरणाचा अभाव- शाळा जवळ नसल्याचा परिणाम

जिल्हावार निरक्षरांचे आकडेलातूर - ११.७६१मुंबई - ३४,३२९नागपूर-१४,३२२अहमदनगर- २०,७०२नांदेड - १७,४४७अकोला - ६.२५०नंदुरबार- ६८.८२०अमरावती - ९.४१८नाशिक- २८,२५३छ. संभाजीनगर - १७,८३७परभणी- १०,०२५भंडारा - ४,४२७पुणे - ३३,३७५बीड- १४,५८२रायगड - १०,३७३बुलढाणा- ११,३२७रत्नागिरी - ६,३३६चंद्रपूर- ९,३७४सांगली - ११.४५८धुळे - ११.१५४सातारा - ११,४१४गडचिरोली - ३७,२००सिंधुदुर्ग- २,६९१गोंदिया - ४,८१७सोलापूर- २१,३०९हिंगोली- ६.२५०ठाणे - ४०,७९६जळगाव - १९,७९०वर्धा - ५,१२३जालना -  ११.२८४वाशिम - ३१,६२०कोल्हापूर - १५,४५०यवतमाळ -१२.३२६

टॅग्स :Educationशिक्षणMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र