शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आदिवासींचे दमन केल्यास ते नक्षलवादाकडे वळतील- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:13 IST

आदिवासींची संस्कृती, व्यवस्था, व्यवहारांची भिन्नता लक्षात घेऊन शासनाने धोरणात्मक, कायदेशीर बदल करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

अकोला : जंगलावर हक्क असलेल्या आदिवासींना जगण्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे धोरण शासन रेटत आहे. त्यातून त्यांचे दमन झाल्यास हक्क अबाधित ठेवण्यासाठी ते नक्षलवादाकडे वळण्याची शक्यता आहे. आदिवासींची संस्कृती, व्यवस्था, व्यवहारांची भिन्नतालक्षात घेऊन शासनाने धोरणात्मक, कायदेशीर बदल करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.ते म्हणाले, इंग्रज काळापासून आदिवासींवर अन्याय केला जात आहे. त्यांना वनहक्क दिले. त्याचवेळी त्यांना जगण्याएवढेच अधिकारही दिले. त्यानंतर इंग्रजांची मानसिकता कायम असलेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली, अमाप वनसंपत्ती लुटण्याच्या उद्देशाने कायद्यात बदल केला. १९८० मध्ये केलेल्या कायद्याने आदिवासींचा हक्कच हिरावण्यात आला. पर्यावरणातील जीवसाखळीचा विचार न करता त्यांच्या शिकारीवरही बंदी आणली. रेशनच्या दुकानावर त्यांचे अवलंबित्व वाढले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnaxaliteनक्षलवादी