शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

दैनंदिन आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याने भारतीयांमध्ये ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:44 IST

घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर आपल्या आहाराच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. केवळ काम, स्पर्धा, यशाच्या मागे धावताना आपल्या दैनंदिन आहाराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांमध्ये ‘बी१२’ जीवनसत्त्व हे केवळ १९.८४ टक्के एवढेच असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे.

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर आपल्या आहाराच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. केवळ काम, स्पर्धा, यशाच्या मागे धावताना आपल्या दैनंदिन आहाराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांमध्ये ‘बी१२’ जीवनसत्त्व हे केवळ १९.८४ टक्के एवढेच असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे.‘बी१२’ या जीवनसत्त्वाच्या माध्यमातून चेतापेशी आणि रक्तपेशींची निर्मिती करण्यात येते. मेंदू, रोगप्रतिकारक क्षमता आणि चयापचय अशा आरोग्य क्रियांमध्ये या जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची असते. एका संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, १५ टक्क्यांहून अधिक भारतीय लोकसंख्येत जीवनसत्त्व ‘बी१२’ची कमतरता असते. आश्चर्याची बाब म्हणजे लिंगआधारे केलेल्या विश्लेषणात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ‘बी१२’चा अभाव अधिक दिसून येतो आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला पूरक आहार घेत असल्याने त्यांचे शरीर ‘बी१२’ची पातळी राखते.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करावेत. गरजेनुसार पूरक आहार घ्यावा. एखाद्याला आपल्या शरीरातील ‘बी१२’ अभावाची तपासणी करायची असल्यास डॉक्टर सहज निदान करू शकतात. तसेच पूरक आहार किंवा इंजेक्शनदेखील सुचवतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनसत्व ‘बी१२’ची कमतरता आणि संबंधित लक्षणांची तपासणी सर्वसाधारण चिकित्सकाकडे करून घेणे उत्तम ठरते.‘जीवनसत्त्व बी १२’च्या अभावाची कारणेअ‍ॅट्रोफिक गॅस्ट्राइटीसमुळे पोटातील अंतर्गत अस्तर पातळ होतंगंभीर स्वरूपाच्या रक्ताक्षय, रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार होतातक्रोनज डीसीज, सेलीयाक डीसीज किंवा जीवाणूंची वाढ झाल्याने छोट्या आतड्याच्या सुरळीत कार्यवहनात अडथळा आल्याने जाणवणारा अशक्तपणावाढत्या वयासोबत जीवनसत्त्व ‘बी१२’ शोषण्याची शरीराची शक्ती संपून जाते. जर एखाद्याने वजन कमी करण्याची वा पोटाची शस्त्रक्रिया केली असल्यास हे कठीण होऊन जाते. मद्यपान मोठ्या प्रमाणावर करत असल्यास किंवा बराच काळ अ‍ॅसिड कमी करणारे औषध घेत असल्यास हे जीवनसत्त्व शोषण्यास शरीराला अडथळे निर्माण होतात.- डॉ. कीर्ती चढ्ढा।शहर ‘बी१२’चाअभावअहमदाबाद २७.९४दिल्ली २६.५८पुणे २२.६६कोलकाता २०.७३मुंबई १९.८४कोचीन ९.१८