शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

दैनंदिन आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याने भारतीयांमध्ये ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:44 IST

घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर आपल्या आहाराच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. केवळ काम, स्पर्धा, यशाच्या मागे धावताना आपल्या दैनंदिन आहाराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांमध्ये ‘बी१२’ जीवनसत्त्व हे केवळ १९.८४ टक्के एवढेच असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे.

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर आपल्या आहाराच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. केवळ काम, स्पर्धा, यशाच्या मागे धावताना आपल्या दैनंदिन आहाराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांमध्ये ‘बी१२’ जीवनसत्त्व हे केवळ १९.८४ टक्के एवढेच असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे.‘बी१२’ या जीवनसत्त्वाच्या माध्यमातून चेतापेशी आणि रक्तपेशींची निर्मिती करण्यात येते. मेंदू, रोगप्रतिकारक क्षमता आणि चयापचय अशा आरोग्य क्रियांमध्ये या जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची असते. एका संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, १५ टक्क्यांहून अधिक भारतीय लोकसंख्येत जीवनसत्त्व ‘बी१२’ची कमतरता असते. आश्चर्याची बाब म्हणजे लिंगआधारे केलेल्या विश्लेषणात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ‘बी१२’चा अभाव अधिक दिसून येतो आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला पूरक आहार घेत असल्याने त्यांचे शरीर ‘बी१२’ची पातळी राखते.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करावेत. गरजेनुसार पूरक आहार घ्यावा. एखाद्याला आपल्या शरीरातील ‘बी१२’ अभावाची तपासणी करायची असल्यास डॉक्टर सहज निदान करू शकतात. तसेच पूरक आहार किंवा इंजेक्शनदेखील सुचवतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनसत्व ‘बी१२’ची कमतरता आणि संबंधित लक्षणांची तपासणी सर्वसाधारण चिकित्सकाकडे करून घेणे उत्तम ठरते.‘जीवनसत्त्व बी १२’च्या अभावाची कारणेअ‍ॅट्रोफिक गॅस्ट्राइटीसमुळे पोटातील अंतर्गत अस्तर पातळ होतंगंभीर स्वरूपाच्या रक्ताक्षय, रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार होतातक्रोनज डीसीज, सेलीयाक डीसीज किंवा जीवाणूंची वाढ झाल्याने छोट्या आतड्याच्या सुरळीत कार्यवहनात अडथळा आल्याने जाणवणारा अशक्तपणावाढत्या वयासोबत जीवनसत्त्व ‘बी१२’ शोषण्याची शरीराची शक्ती संपून जाते. जर एखाद्याने वजन कमी करण्याची वा पोटाची शस्त्रक्रिया केली असल्यास हे कठीण होऊन जाते. मद्यपान मोठ्या प्रमाणावर करत असल्यास किंवा बराच काळ अ‍ॅसिड कमी करणारे औषध घेत असल्यास हे जीवनसत्त्व शोषण्यास शरीराला अडथळे निर्माण होतात.- डॉ. कीर्ती चढ्ढा।शहर ‘बी१२’चाअभावअहमदाबाद २७.९४दिल्ली २६.५८पुणे २२.६६कोलकाता २०.७३मुंबई १९.८४कोचीन ९.१८