शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

डॉ. रघुनाथ माशेलकर

By admin | Updated: June 23, 2015 01:59 IST

आज भारतात शास्त्रज्ञ कोण म्हटल्यावर चटकन नाव पुढे येते ते डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे. त्यांनी भारत सरकारच्या विज्ञानाच्या ४० प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञांना

अ. पां. देशपांडे -आज भारतात शास्त्रज्ञ कोण म्हटल्यावर चटकन नाव पुढे येते ते डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे. त्यांनी भारत सरकारच्या विज्ञानाच्या ४० प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देऊन संशोधन प्रगतिपथावर नेले. संशोधनासाठी पेटंट कसे घ्यायचे याची चळवळ निर्माण केली. अशा रघुनाथ माशेलकरांचे पालन-पोषण त्यांच्या वडिलांच्या मागे आई अंजनीताई यांनी मोलमजुरी करून केले. त्यामुळे आपण एसेस्सी झाल्यावर नोकरीला लागून आईचा भार हलका करावा, असा विचार माशेलकरांच्या मनात आला, पण आईने त्यांना केमिकल इंजिनीअर व्हायला भाग पाडले. आता पुढे काय म्हणून पीएचडी करायला प्रवृत्त केले. मग परदेशी जाऊन आणखी शिक्षण घ्यायला लावले. एक मोलमजुरी करणारी आई काय करू शकते पाहा ! यानंतर माशेलकरांना गुरू भेटले. ते म्हणजे प्रा. एम.एम. शर्मा. त्यांच्या हाताखाली त्यांनी पीएच.डी केली. त्यासाठी त्यांनी अगदी तुटपुंज्या साधनात प्रयोग केले व त्यावरून कल्पकता असेल तर कमी साधनातही उद्दिष्ट गाठता येते हे ते शिकले व ते भारतात उपयोगी पडले.