शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चिंता नसावी! राज्यातील धरणे ७० टक्के भरलेली, गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के जास्त साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 07:39 IST

कोकणातील ११ धरणात ६४ टक्के साठा आहे. नागपूर विभागातील १६ धरणांमध्ये ६० टक्के जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ६१ टक्के होता.

बाळासाहेब बोचरे

मुंबई: फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसू लागले तरी यंदा पाण्याची चिंता भासेल अशी चिन्हे नाहीत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील बहुतांश धरणांमध्ये ७० टक्केच्यावर साठा असून गतवर्षीच्या तुलनेत हा साठी २० टक्के जास्त आहे. 

राज्यात १३८ मोठी धरणे आहेत. त्यामध्ये सरासरी ६९.४० टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के जास्त जलसाठा आहे. सर्वाधिक ७६ टक्के जलसाठा नाशिक विभागातील २२ धरणांमध्ये आहे.  त्याखालोखाल संभाजीनगर विभागातील ४४ धरणांमध्ये ७३.२० टक्के साठा आहे. अमरावती विभागातील १० धरणात ६९ टक्के तर पुणे विभागातील ३५ धरणात ७० टक्के साठा आहे. कोकणातील ११ धरणात ६४ टक्के साठा आहे. नागपूर विभागातील १६ धरणांमध्ये ६० टक्के जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ६१ टक्के होता.

२६० मध्यम प्रकल्प ६५ टक्के भरलेलेराज्यात २६० मध्यम प्रकल्पात सरासरी ६५% जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ११% अधिक आहे. कोकणातील ८ प्रकल्पात ८३%,  अमरावतीतील ३५ प्रकल्पात ७२%,  पुणे विभागातील ५० प्रकल्पात ६६%,  नाशिक विभागातील ५४ प्रकल्पात ६३%, छत्रपती संभाजीनगर विभागातील ८१ प्रकल्पात ५७ %  जलसाठा आहे. 

२५९९ लघू प्रकल्पात ४९ टक्के जलसाठाराज्यातील २५९९ लघू प्रकल्पात ४८.७४ टक्के जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ७ टक्के अधिक आहे. यामध्ये कोकण विभागात सर्वाधिक ७० टक्के तर अमरावती विभागात ६० टक्के साठा आहे. संभाजीनगर आणि नाशिक विभागात ४० टक्के तर पुणे विभागात ४८ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :Damधरण