शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

प्रलोभनांना बळी पडू नका, शरद पवारांचा मंत्र्यांना कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 07:24 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची विशेष बैठक घेऊन काही मौलिक सूचना केल्या आहेत.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची विशेष बैठक घेऊन काही मौलिक सूचना केल्या आहेत. कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका, तसेच बदल्यांपासून चार हात दूर राहा. तीन पक्षाच्या आघाडीचे सरकार असल्यामुळे समन्वय ठेऊन काम करावे लागेल, असा कानमंत्रही दिला.विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आटोपल्यानंतर सायंकाळी यशवंत प्रतिष्ठाण येथे राष्टÑवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा वर्गच खा. पवार यांनी घेतला. राष्टÑवादीच्या मंत्र्यांनी स्वत:साठी आचारसंहिता तयार केली पाहिजे. ांत्री आणि राज्यमंत्र्यांनी कसे काम केले पाहिजे, मंत्रालयात किती दिवस हजर राहायचे, मतदारसंघात कधी जायच, अशा सूचनाही देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी सांगितले.>वडेट्टीवार यांच्याकडील खात्यात दुरुस्तीविदर्भातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन हे खाते द्यायचे होते, मात्र चुकून ते भूकंप पुनर्वसन असे लिहिले गेले. ती चूक दुरुस्त केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मनासारखे खाते न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असल्याचे समजते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी