शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

पक्षांचे ठप्पे मारू नका!

By admin | Updated: December 11, 2014 01:39 IST

आदेश नव्या सरकारने काढला असून त्यातून सरकारनेच पक्षीय भेदभाव करणो सुरू केल्याची भावना अधिका:यांमध्ये बळावल्याने तीव्र अस्वस्थता पसरली आहे.

अतुल कुलकर्णी ल्ल नागपूर
गेल्या 1क् वर्षात ज्यांनी मंत्र्यांकडे पीए, पीएस म्हणून काम केले आहे त्यांना नव्या मंत्र्यांनी आपल्या आस्थापनेवर घेऊ नये, असा आदेश नव्या सरकारने काढला असून त्यातून सरकारनेच पक्षीय भेदभाव करणो सुरू केल्याची भावना अधिका:यांमध्ये बळावल्याने तीव्र अस्वस्थता पसरली आहे.
अधिका:यांची सरकारप्रति निष्ठा असते, न की कोणत्या राजकीय पक्षाशी. 125 आमदार विधानसभेत नव्याने निवडून आलेले, त्यापैकी काही जण मंत्रीही झाले. त्यांना नवीनच पीएस, आणि पीए दिल्याने या नव्याच्या नवलाईत नेमके काम कसे करायचे, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. नव्या मंत्र्यांना आणि त्यांच्या स्वीय सहायकांना कामकाजाची माहितीच नसल्याने  कोणाचाच ताळमेळ कोणाशी नाही, असे चित्र आहे. त्यातच काही मंत्र्यांनी प्रोटोकॉल विभागात फोन करून मंत्र्यांची तिकिटे काढण्याचे आदेश सोडले, तर काही राज्यमंत्री अधिका:यांकडून ब्रिफिंग घेताना अधिका:यांनाच एस सर.. एस सर.. असे म्हणणो सुरू केल्यामुळे 
ब्रिफिंग करणारे अधिकारीच लाजून चूर झाले!
याबाबत अधिकारी - कर्मचारी महासंघाचे सल्लागार जे. डी. कुलथे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, जुन्या अधिका:यांच्या बाबतीत  ‘सब घोडे बारा टक्के’  या न्यायाने आदेश काढल्यामुळे चुकीचे संदेश जात आहेत. 
अधिका:यांमध्ये असा भेदभाव करणो योग्य नाही, त्यातून त्यांच्या मनात पक्षीय तेढ निर्माण होऊ शकते. यातून शासनाच्या कामातच अडचणी निर्माण होतील, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य मंत्रलय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष आर. के. धनावडे यांनी दिली. 
काम करण्याची शंभर कारणं असतात, मात्र न करण्याची हजार असतात़ त्यामुळे जे अधिकारी या निर्णयामुळे मूळ विभागात परत जातील ते शासनाची कामे मन लावून करतील का, असा सवालही यातून निर्माण झाला आहे.
 
च्राज्य नागरी सेवा अधिकारी महासंघ अध्यक्ष अविनाश ढाकणो म्हणाले, धोरण म्हणून असे निर्णय घ्यायला हवेत़ कारण कोणाची मक्तेदारी त्यात राहू नये. मात्र हे केवळ मंत्री आस्थापनेपुरते मर्यादित ठेवता कामा नये.
च्पाच वर्षे झाले की मूळ विभागात परत जाऊन किमान दोन वर्षे काम केल्याशिवाय पुन्हा प्रतिनियुक्तीसाठी तो अधिकारी पात्र ठरत नाही. 
च्याला केंद्रात ‘कूलिंग ऑफ पीरिअड’ म्हणतात. तसे न करता केवळ ठरावीक आस्थापनेसाठी असे निकष लावणो योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.