शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांची घुसमट होऊ देऊ नका! - नाना पाटेकर

By admin | Updated: October 26, 2015 02:50 IST

शेतकऱ्याची विविध कारणांमुळे घुसमट होत असल्याने नैराश्येपोटी तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्याची घुसमट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले

बुलडाणा : शेतकऱ्याची विविध कारणांमुळे घुसमट होत असल्याने नैराश्येपोटी तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्याची घुसमट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील १३८ शेतकरी कुटुंबांतील महिलांना आर्थिक मदत देण्यात आली.प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात व्यस्त असते. आपल्याच आनंदात असते. मात्र आता मनाच्या भिंती तोडून एकमेकांच्या दु:खात सहभागी झाले पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून चळवळ सुरू झाली आहे. त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे. लोकांनी लोकांसाठी चालविलेला हा उपक्रम आहे. या चळवळीत मकरंद फार वर्षांपासून आहे. आता या कामाला अनेकांची साथ मिळत असल्यामुळे ‘नाम’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले आहे. नैराश्येपोटी मृत्यूला कवटाळलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या संवेदना आपल्याला जाणवल्या म्हणून या चळवळीत आलो, असे नाना म्हणाले. अनासपुरे म्हणाले की, शेतकरी कुटुंबांना मदत देऊन थांबणार नाही. त्यांच्यामध्ये जगण्याचे बळ निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. पुढील टप्प्यात ‘नाम’च्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदत देण्यात येईल. घरगुती उद्योग मिळवून देण्यासाठीसुद्धा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)