शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ST Strike: कारवाईचा बडगा उगाराल तर असंतोषाचा भडका उडेल; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 08:46 IST

महामंडळाचे राज्य शासनातील विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकारकडून अद्याप ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी, कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

महामंडळाचे राज्य शासनातील विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकारकडून अद्याप ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अशात आंदोलनकारी आणि संपातील कामगारांवर कारवाईची भूमिका सरकारने घेतली आहे. दबावतंत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

सर्वोत्तम सेवा  n एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना मनसेचा पाठिंबा जाहीर करतानाच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्याची गरज राज ठाकरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. काेरोनाकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम सेवा दिली. n विलंबाने मिळणारे वेतन, त्यामुळे होत असलेल्या आत्महत्या, महामंडळाचा गैरकारभार यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांत असंतोषाचा भडका उडाला आहे. अशा परिस्थितीत  कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. एसटी कर्मचारी, कामगार जगला तरच एसटी जगेल, हे भान बाळगण्याची गरज आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे