शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सरकारशी चर्चेस नकार; अण्णा बसले उपोषणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 06:29 IST

प्रस्तावासह आलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन माघारी

पारनेर/राळेगणसिद्धी (जि.अहमदनगर) : सरकारचा चर्चेचा प्रस्ताव धूडकावून लावून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यामुळे प्रस्तावासह आलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन माघारी परतले.केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्त यांची त्वरित नेमणूक, शेतीमालाला हमीभाव व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या हजारे यांच्या मागण्या आहेत. ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद करून अण्णांना पाठिंबा दिला. अण्णांशी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत येणार होते़ मात्र, राज्य सरकारच्या हातात काहीच नसल्याचे सांगत, महाजन वा राज्य सरकारच्या प्रतिनिधीबरोबर चर्चा करण्यास अण्णांनी नकार दिला....तर काहीच मागणार नाहीलोकपाल व लोकायुक्तसाठी सरकारने साडेचार वर्षे चालढकल केली. शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, पण सरकारला दु:ख कळत नाही़ शेतकऱ्यांची व्यथा मांडताना अण्णांचे अश्रू अनावर झाले होते़ संपूर्ण कर्जमाफी द्या, स्वामिनाथन आयोग लागू करा, नंतर आम्ही काहीच मागणार नाही, असे अण्णा म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे