शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

राजकारण सोडा, दुष्काळावर चर्चा करा ; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 02:36 IST

दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले.

मुंबई : दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले.मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने ३१ आॅक्टोबरला १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आणखी काही हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. आघाडी सरकारसारखे टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करून आम्ही थांबलो नाही. आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाईल व आदेशांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे ७५०० कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याचा प्रस्ताव राज्याने पाठविला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.राज्यातील ५० लाख शेतकºयांना आतापर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यांची नावांनिशी यादी आमच्याकडे तयार आहे. बोंडअळीग्रस्त ३५ लाख शेतकºयांना २ हजार २८५ कोटी रुपयांची मदत थेट बँक खात्यात देण्यात आली आहे. यापूर्वी इतकी मदत कधीही देण्यात आलेली नव्हती, असे ते म्हणाले.शहरी नक्षलवाद्यांबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, त्या विषयी पुराव्यासह पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आता निर्णय न्यायालय देईल. पत्र परिषदेला भाजपा-शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस