शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

राज्यपालांच अभिभाषण भ्रमनिरास करणारे : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 17:20 IST

राज्यपाल यांचे भाषण हे राज्यसरकारने लिहून दिलेले होते. राज्यात सर्व ठीकठाक सुरु असल्याचा भाषण सरकारने राज्यपालांच्या तोंडी घातले.

मुंबई – राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपाल विद्यासागर राव यांचे अभिभाषण महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास करणारे असल्याची टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्यपाल यांचे अभिभाषण पाहिल्यानंतर 'राम गड के शोले' नावाचा अतिशय निकृष्ट दर्जेच्या चित्रपटाची आठवण होते, असा टोला मुंडे यांनी लगावला, अभिभाषणाच्या ठराव वेळी ते बोलते होते.

राज्यपाल यांच्या अभिभाषणाची जेव्हा प्रत वाचली त्यावेळी असा आभास होईल की, एखांदा इतिहासात उत्कृष्ट चित्रपट होऊन जातो, जसा रमेश शेपिचा 'शोले' सारखा वाटतो. मात्र प्रत्यक्षात अभिभाषणानंतरची सरकारची मागील चार वर्षातील कामगिरी बघतीली तर आम्हाला, 'राम गड के शोले' नावाचा अतिशय निकृष्ट दर्जेच्या चित्रपटाची आठवण होते, असा खोचक टोला धनंजय मुंडेंनी लगावला. राज्यपाल यांचे अभिभाषण महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास करणारे असल्याचे ही मुंडे म्हणाले.

राज्यपाल यांचे भाषण हे राज्यसरकारने लिहून दिलेले होते. राज्यात सर्व ठीकठाक सुरु असल्याचा भाषण सरकारने राज्यपालांच्या तोंडी घातले. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती पाहिली तर लक्षात येते की , राज्य सरकार आंधळा चौकीदार आहे. अशी टीका मुंडे यांनी केली.