शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

देशमुख पिता-पुत्रास ईडीकडून पुन्हा समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 12:05 IST

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या वसुली आरोपाच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने शुक्रवारी देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलाला पुन्हा समन्स बजावले आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या वसुली आरोपाच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने शुक्रवारी देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलाला पुन्हा समन्स बजावले आहे. ईडीच्या कारवाईविरोधात केलेल्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलल्याने ईडीने ही कारवाई केली आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला १०० कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबईतील बार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचा मार्ग देशमुखांनी सचिन वाझेला सांगितल्याचे सिंह यांनी पत्रात म्हटले होते.ईडीने बजावलेल्या तिसऱ्या समन्सनंतर देशमुख नॉट रिचेबल झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. ईडीकडून देशमुखांना अटक केली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. ईडीने देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त केली आहे. देशमुख यांनी चौकशीला हजर न राहता ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने देशमुख यांना दिलासा न देता यावरील सुनावणी ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यानंतर ईडीने शुक्रवारी अनिल देशमुख व ऋषिकेश देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख