शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! राज्यातील भारनियमन आटोक्यात, शनिवारी २४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 21:18 IST

Load Shedding In Maharashtra: ऐन कोळसा टंचाईत विजेची वाढती मागणी व उपलब्धतेमधील तूट भरून काढण्यासाठी करण्यात आलेल्या सूक्ष्म नियोजनास यश येत असून, मागणीएवढा विजेचा पुरवठा केला जात आहे.

मुंबई - ऐन कोळसा टंचाईत विजेची वाढती मागणी व उपलब्धतेमधील तूट भरून काढण्यासाठी करण्यात आलेल्या सूक्ष्म नियोजनास यश येत असून, मागणीएवढा विजेचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे राज्यात विजेचे भारनियमन आटोक्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिल्याचेही महावितरणने म्हटले आहे.

महावितरणने विजेची मागणी व उपलब्धता याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. कोणत्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून व कोणत्या स्रोताकडून प्रत्येक तासाला किती वीजपुरवठा उपलब्ध होत आहे, याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. मागणीएवढी वीज उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागणी व उपलब्धततेत तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. प्रयत्नांमुळे भारनियमनाचे योग्य व्यवस्थापन करून विजेची उपलब्धतेमध्ये वाढ करण्यात यश येत आहे. भारव्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या वॉर रूममधून तासागणिक आढावा घेतला जात आहे. शनिवारी किती मागणी; कोणाकडून किती वीज मिळाली ?२४ हजार ८७७ मेगावॅट विजेची मागणी होती.महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून ७३८० मेगावॅटकेंद्राकडून ६१०२ मेगावॅटउरण गॅसमधून २१३ मेगावॅटकोयना जलविद्युत प्रकल्पातून ११३४सीजीपीएलकडून ६२२ मेगावॅटजीएमआरकडून २०० मेगावॅटअदानीकडून २९५१ मेगावॅटरतन इंडियाकडून १२०० मेगावॅटपॉवर एक्सचेंजमधून ४२६ मेगावॅटसाई वर्धाकडून २४० मेगावॅटबाहेरच्या राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून १२२६ मेगावॅटराज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांकडून ९१५ मेगावॅटपवन ऊर्जा प्रकल्पांकडून ८५ मेगावॅटसहवीज निर्मितीतून ९९६लघुजलविद्युत व अन्य स्रोतांकडून २२७ मेगावॅटरिअल टाइम मार्केटमधून ४२४ मेगावॅट

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र