शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

शाळांबाबत १५ दिवसांत निर्णय- आरोग्य मंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 9:21 AM

टास्क फोर्स राज्याचा आढावा घेणार

जालना : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना शिक्षक संघटना आणि विशेष करून इंग्रजी शाळाचालकांकडून शाळा बंदच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली जात आहे. या महत्त्वाच्या निर्णयाबाबत आगामी पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातील रुग्णवाढीचा वेग आणि तेथील उपाययोजनांचा आढावा घेऊन नंतर या शाळा सुरू करण्यासाठी विचार होऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे माध्यमांशी बोलताना दिली.  टोपे म्हणाले की, शाळांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णवाढीचे गुणोत्तर हे तुलनेने आज तरी जास्त दिसत आहे; परंतु यामुळे रुग्ण गंभीर होत नसल्याने ही एक समाधानकारक बाब म्हणावी लागेल. शाळा नव्याने सुरू करण्यासाठी आताच घाई करून चालणार नाही. बंद करण्याचा निर्णयदेखील सर्वांनी मिळून घेतला होता. त्यामुळे नव्याने सुरू करण्यावरही टास्क फोर्स तसेच अन्य वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येत आहे.  ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे, त्या गावांमध्येही केवळ ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत त्या सुरू करता येतील, अशी शक्यता टोपे यांनी अत्यंत सावध व्यक्त केली.  

त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्याची गरज   रविवारी लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता लसीकरणाबाबत जागृती वाढली असून, एक आणि दोन डोस घेतलेल्यांची संख्या आता लक्षणीय आहे. ती आणखी वाढविण्यासाठी आपण केंद्राकडे जादा डोसची मागणी केली असल्याचे टोपे म्हणाले. एकूणच ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही. कोरोनाची त्रिसूत्री आणखी प्रभावी राबविण्याची गरज असून, गर्दी टाळण्याचे आवाहनही टोपे यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे