शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

शाळांबाबत १५ दिवसांत निर्णय- आरोग्य मंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 09:21 IST

टास्क फोर्स राज्याचा आढावा घेणार

जालना : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना शिक्षक संघटना आणि विशेष करून इंग्रजी शाळाचालकांकडून शाळा बंदच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली जात आहे. या महत्त्वाच्या निर्णयाबाबत आगामी पंधरा दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातील रुग्णवाढीचा वेग आणि तेथील उपाययोजनांचा आढावा घेऊन नंतर या शाळा सुरू करण्यासाठी विचार होऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे माध्यमांशी बोलताना दिली.  टोपे म्हणाले की, शाळांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णवाढीचे गुणोत्तर हे तुलनेने आज तरी जास्त दिसत आहे; परंतु यामुळे रुग्ण गंभीर होत नसल्याने ही एक समाधानकारक बाब म्हणावी लागेल. शाळा नव्याने सुरू करण्यासाठी आताच घाई करून चालणार नाही. बंद करण्याचा निर्णयदेखील सर्वांनी मिळून घेतला होता. त्यामुळे नव्याने सुरू करण्यावरही टास्क फोर्स तसेच अन्य वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येत आहे.  ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे, त्या गावांमध्येही केवळ ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत त्या सुरू करता येतील, अशी शक्यता टोपे यांनी अत्यंत सावध व्यक्त केली.  

त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्याची गरज   रविवारी लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता लसीकरणाबाबत जागृती वाढली असून, एक आणि दोन डोस घेतलेल्यांची संख्या आता लक्षणीय आहे. ती आणखी वाढविण्यासाठी आपण केंद्राकडे जादा डोसची मागणी केली असल्याचे टोपे म्हणाले. एकूणच ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही. कोरोनाची त्रिसूत्री आणखी प्रभावी राबविण्याची गरज असून, गर्दी टाळण्याचे आवाहनही टोपे यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे