शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कर्जमाफीवरून शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 03:09 IST

राज्यात भाजपासोबत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेवरून विदर्भात भाजपाच्या अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे.

अभिनय खोपडेवर्धा : राज्यात भाजपासोबत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेवरून विदर्भात भाजपाच्या अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे. विदर्भाच्या विविध तालुका मुख्यालयात सेनेने बँकांसमोर मंडप टाकून शेतकºयांकडून अडचणी लिहून घेण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे.शेतकºयांना कर्जमाफी देण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह शिवसेनेनेही आग्रहीपणे लावून धरली होती. राज्य शासनाने शुक्रवारपासून शेतकºयाच्या खात्यात पैसे जमा करण्याची व्यवस्था केली. मात्र बँकेत शेतकºयांना अनेक अडचणी येत आहेत.शिवसेनेचे कार्यकर्ते शेतकºयांच्या अडचणी दूर करण्यास मदत करतील. सर्व काम शिवसैनिक करून देतील. अनेकांनी या कर्जमाफीचे श्रेय घेणारे फलक गावागावात लावले आहेत. ‘ते फलकावर तर आम्ही शेतकºयांसोबत मदतीसाठी आहोत’ हाही संदेश या अभियानातून द्यायचा आहे.- अशोक शिंदे, संपर्कप्रमुख, शिवसेना तथा माजी आमदार, हिंगणघाट

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना