शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दहीहंडीचा जल्लोष, गोविंदाच्या मृत्यूने गालबोट; पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 06:31 IST

‘ढाक्कुमाकुम’चा गजर, पिपाण्या वाजवत - जल्लोष करीत निघालेली मंडळे, सलामीवेळचा थरार अशा वातावरणात मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला.

मुंबई/ठाणे : ‘ढाक्कुमाकुम’चा गजर, पिपाण्या वाजवत - जल्लोष करीत निघालेली मंडळे, सलामीवेळचा थरार अशा वातावरणात मुंबईसहठाणे जिल्ह्यात सोमवारी दहीहंडीचा थरार पाहायला मिळाला. गेल्या दोन वर्षांत आलेली मरगळ झटकत गोविंदांनी नऊ थरांची सलामी दिली.पावसाने दडी मारल्याने त्यांचा विरस झाला असला, तरी कृत्रिम फवाऱ्यांनी त्याची कसर भरून काढली. हंडीच्या थरावरून पडून एका गोविंदाचा झालेला मृत्यू व वेगवेगळ्या दुर्घटनांत १५० गोविंदा जखमी झाल्याने उत्सवाच्या उत्साहाला काहीसे गालबोट लागले. बहुतेक आयोजकांनी पाच थरांची मर्यादा ठेवत, दहीहंडी पारंपरिक पद्धतीने साजरी केली.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत यंदाही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अधिक हंड्यांचे आयोजन केल्याचे दिसले. पारितोषिकाच्या रकमेत यंदाही आयोजकांनी आखडता हात घेतला.काही मंडळांनी बक्षिसांच्या रकमेत कपात करत, संबंधित रक्कम केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याची घोषणा करत सामाजिक बांधिलकी जपली. हंडी फोडण्यासाठी १४ वर्षांवरील गोविंदांची निवड, हंडी फोडणाºया गोविंदाला सेफ्टी हेल्मेट-जॅकेट- सुरक्षेचा दोर अशा विविध सुरक्षा साधनांना आयोजकांसह गोविंदा पथकांनी प्राधान्य दिले.एका गोविंदाचा मृत्यूधारावीतील बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवात कुश खंदारे या २६ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. पहिल्या थरावर चढताना त्याला आकडी आली. त्याला उपचारांसाठी त्वरित सायन रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारांपूर्वीच वैद्यकीय अधिकाºयांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.जय जवानचे नऊ थर :स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने अत्यंत सफाईदारपणे नऊथर रचून सलामी दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.149 एकूण जखमी गोविंदा70 उपचार घेणारे79 उपचार घेऊन घरी गेलेले

टॅग्स :Dahi Handiदही हंडीMumbaiमुंबईthaneठाणे