शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण: शस्त्र शोधण्यासाठी परदेशी तज्ज्ञांचे पथक दोन दिवसांत राज्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 03:47 IST

सीबीआयची न्यायालयाला माहिती

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल ठाणे-कळवा खाडीत टाकल्याचे या घटनेतील आरोपी शरद कळसकर याने सीबीआयपुढे मान्य केले. त्यामुळे हे पिस्तूल पुरावा म्हणून मिळावे, याकरिता या खाडीत शोधकाम करण्यात येईल. त्यासाठी येत्या दोन दिवसांत परदेशातून पाणबुड्या येणार असल्याची माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी विनंती दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाला याचिकांद्वारे केली आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या.गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती.शुक्रवारच्या सुनावणीत सीबीआयने कळवा-ठाणे खाडीपात्र आरोपींनी टाकेलेले पिस्तूल शोधण्यासाठी परदेशातून पाणबुड्या येणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने हे शोधकाम किती दिवसांत पूर्ण होईल, अशी विचारणा सीबीआयकडे केली. त्यावर अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग या शोधकामासाठी १५ ते २० दिवस लागतील, अशी माहिती न्यायालयाला दिली. दरम्यान, सरकारी वकिलांनी या शोधकामासाठी खाडीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा प्लॅटफॉर्म बांधण्याची परवानगी सीबीआयला दिल्याचे न्यायालयाला सांगितले. गेल्या सुनावणीत यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले होते. कारण सरकारने सीबीआयला पर्यावरणाचे नियम दाखवत, खाडीत प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी मनाई केली होती आणि ही बाब सीबीआयने न्यायालयाच्या निदर्शनास आणली. तपासकामाच्या आड सीआरझेड आणि पार्यवरणाच्या नियमावली कशा आड येतात? समुद्रात किंवा नदीत बस कोसळली, तर सीआरझेड नियमावली तपासत बसायचे की, तत्काळ बचावकार्य हाती घ्यायचे? असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला त्यावेळी केला होता. न्यायालयाने या याचिकांवरील पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.‘कोल्हापूरमधील पुराबाबत व्यक्त केली चिंता’कॉ. पानसरे हत्याप्रकरणातील तपासात काय प्रगती आहे? अशी विचारणा उच्च न्यायालयाने एसआयटीकडे केली. त्यावर एसआयटीचे वकील अशोक मुंदर्गी यांनी कोल्हापूरमध्ये पूर आल्याने तपास अधिकाऱ्यांशी संपर्क होत नसल्याचे सांगितले. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचणे, हे अत्यंत भयानक आहे, अशी चिंता न्यायालयाने व्यक्त केली. नदीकाठी असलेल्या बांधकामांना धोका आहे, तिथे अतिक्रमण केले आहे, अशी माहिती मुंदर्गी यांनी दिली. नदीकाठी बांधकाम करणे बेकायदा आहे, हे माहीत असूनही ती करण्यास परवानगी दिली.त्याचाच परिणाम म्हणजे हा पूर आहे, असे न्या. गौतम पटेल यांनी म्हटले.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGovind Pansareगोविंद पानसरे